• Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021
  • मराठी निबंध
  • 104 शेयरà¥�स

संबंधित माहिती

  • गुरु पौर्णिमा मराठी निबंध Guru Prunima Essay
  • फादर्स डे निबंध Father's Day Essay
  • राजमाता जिजाऊ निबंध मराठी Rajmata Jijau Nibandh
  • बैसाखी 2022 मराठी निबंध : शीख लोकांचा नववर्ष 'बैसाखी '
  • होळी निबंध Holi Essay

पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay

essay on rainy season in marathi

  • वेबदुनिया वर वाचा :
  • मराठी बातम्या

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा.

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

अधिक व्हिडिओ पहा

essay on rainy season in marathi

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

अवचित आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा बेसनाचा हलवा

अवचित आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा बेसनाचा हलवा

सणासुदीच्या काळात या होममेड आय मास्कने तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवा

सणासुदीच्या काळात या होममेड आय मास्कने तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवा

लोणच्यातील तेल उरले असल्यास करा असा उपयोग

लोणच्यातील तेल उरले असल्यास करा असा उपयोग

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

essay on rainy season in marathi

MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

पावसाळा मराठी निबंध | Rainy Season Essay in Marathi | Pavsala Essay In Marathi

तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो पावसाळा मराठी निबंध (Essay on rainy season in marathi), सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.

Rainy Season Essay in Marathi

या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "पावसाळा" किंवा " वर्षा ऋतू" मराठी निबंध.

  • पावसाळा मराठी निबंध
  • पावसाळा मराठी निबंध PDF

पावसाळा मराठी निबंध 

पाऊस किती लहरी ! जूनची सात तारीख सरली, तरी पावसाचा पत्ता नव्हता. एवढेच काय ! पावसाची दूरवर देखील कुठे चिन्हेही दिसत नव्हती. उकाड्याने माणसे बेजार झाली होती. पावसाचे नक्षत्र कुठे दडी मारून बसले होते, कोण जाणे ! जमिनीला भेगा पडल्या होत्या. उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. उकाड्याने लोक अतिशय हैराण झाले होते.  पावसाचे आगमन जसजसे लांबत होते, तसतसे लोकांच्या तोंडचे पाणी पळत होते. नानाविध प्रकारे लोक वरुणराजाची आराधना करीत होते. जमीन नांगरून शेतकरी खिन्नतेने आकाशाकडे डोळे लावून बसला होता.

एके दिवशी अचानक सभोवार अंधारून आले. सोसाट्याचा वारा सुटला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरले. ' आला, आला, पाऊस आला !' असे म्हणत ते पावसाच्या स्वागताला सज्ज झाले. आणि खरोखरच पाऊस कोसळू लागला. टपोरे थेब बरसू लागले. खूप उशीर झाल्यामुळे जणू त्यांना कोसळण्याची घाई झाली होती. हा काळ्या ढगांचा तानसेन जणू मेघमल्हाराच्या ताना घेत असावा. आगमनाला उशीर झाल्यामुळे त्याला अपराधी वाटले असावे, म्हणून सतत अखंडपणे अविरत कोसळत होता. तीन तासांनंतर पाऊस ओसरला. अचानक आला, तसा अचानक थांबला.

केवढा किमयागार हा पहिला पाऊस ! भोवतालच्या वातावरणात कितीतरी कायापालट झाला होता. आकाशातील काळे अभ्र हरवले होते. आकाश स्वच्छ झाले होते. तृषार्त धरती टबटवीत दिसत होती. पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. झाडात दडलेली, पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडवून जणू वर्षाराणीचे आभार मानत होती. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्यांचे डोळे डबडबले होते. आनंदाश्रू होते ते ! असा हा किमयागार पहिला पाऊस !!

पावसाळा मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download

धन्यवाद तुम्हाला पावसाळा मराठी निबंध ( Rainy Season Essay in Marathi ) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.

वाचाल तर वाचाल मराठी निबंध

माझे आवडते शिक्षक निबंध

माझे बालपण निबंध

माझी आई निबंध मराठी मधे

You might like

Post a comment, contact form.

Essay on Rainy Season in Marathi Language

पावसाळा निबंध मराठी | Essay on Rainy Season in Marathi Language

Table of Contents

  नमस्कार मित्रांनो या लेखात आम्ही  पावसाळा निबंध मराठी / Essay on Rainy Season in Marathi Language  दिला आहे तसेच आम्ही इथे १००, २००, ३०० शब्दातले  पावसाळा निबंध मराठी  दिले आहेत ते तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.

पावसाळा निबंध मराठी १०० शब्दामध्ये | Rainy Season Essay in Marathi 

Essay on Rainy Season in Marathi

पावसाळा हा माझा आवडता ऋतु आहे कारण पावसाळ्यात सगळीकडे अतिशय आनंदायक आणि उत्साही वातावरण असते. पावसाळा  हा ऋतू मला अजून चांगला वाटतो कारण पावसाळ्यावर बऱ्याच शेतकरी लोकांचे जीवन अवलंबुन असते पाऊस येतो आणि त्यांच्या जीवनात आनंद येतो.

पावसाळयात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते, आणि पावसाळ्यात विशेषतः झाडे लावण्यासाठी अतिशय पोषक वातावरण असते कारण झाडे लावल्यानंतर पहिले चार महिने झाडाला पाणी देणे अतिशय महत्वाचे असते आणि तेच काम निसर्ग आपल्यासाठी करतो.

पावसाळयात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ होते व हे पाणी माणसाला कायमस्वरूपी लागते आणि पावसाळा हा ऋतू माझी वर्ष भराची चिंता संपवतो तसेच पर्यटनासाठी सुद्धा अतिशय चांगला असतो कारण आपली धरणी माता हिरवा शालु नेसुन नटलेली असते त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जायला एकदम उत्तम ऋतु असतो.

पावसाळा निबंध मराठी २०० शब्दामध्ये | Essay on Rainy Season in Marathi in 200 words

पावसाळा हा दरवर्षा येतो पण येताना अनेंकासाठी नवीन आशा आंकाशा घेऊन येतो. अनेकांच्या जीवनात वर्षभर पुरेल एवढा प्रकाश घेऊन येतो. अनेक नात्यांना एकत्र आणतो अनेकांच्या भाकरीची वर्षाची सोय करून जातो आणि तुमच्याकडे जाताना मागतो फक्त थोड्याश्या झाडांची जपणुक.

पण अनेक दिवसांपासुन पावसाळा ॠतु आता आधीसारखा राहिला नाही एक तर तो लवकर येतच नाही. आणि आला तर असा येतो कि सगळ्यांना बुडवुन जातो. पण आधीचे पावसाळे चांगले होते माझ्या इतक्या साध्या सरळ पावसाळ्याला बेशिस्त कोणी केले आणि पुन्हा त्याला शिस्तीत कोण ठेवणार याचे उत्तर माणसाला लवकरात लवकर मिळतील अशी आशा आपण ठेऊया.

तसेच पावसाळा आला कि तो लहान मुलांन साठी सणच असतो. कारण पावसात जायचे खुप खुप भिजायचे मज्जाच मज्जाच करायची पहिल्या पावसात तर भिजणे ही तर आपल्या भारतीयांची जणू एक प्रथाच आहे आणि जोराच्या पावसातल्या गारा गोळा करायच्या आणि वितळत नाहीत तोपर्यत मुठीत ठेवायच्या त्यातुन जे समाधान मिळायचं ते मनात साठवुन ठेवायचं.

तसेच पाऊस बंद झाल्यावर साठलेल्या पाण्यात कागदी होड्यांचा खेळ रंगायचा तसेच साठलेल्या पाण्यात तासनतास मासेमारी चालायची तसेच मासे पकडण्यासाठी गळ आणण्यासाठी आजीकडे दोन रूपयाचा हट्ट धरायचा असे पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळा मला आणि माझ्या मित्रांना खुप खुप आवडायचा.

पण आता माञ पावसाळा कमी होत चाललाय एक तर येतोच उशीरा नाहीतर आल्यावर अख्ख गावच पाण्याखाली नेतो लोंक म्हणतात आमच्या काळांत असे नव्हते आणि आता असे का होते हे पण सांगत नाहीत.

पावसाळा निबंध मराठी ३०० शब्दामध्ये | Essay on Rainy Season in Marathi Language in 300 words

पावसाळा हा माझा आवडता आणि नावडता ॠतु आहे तुम्ही म्हणाल असे का? कारण मी शहरात राहतो आणि शहरात जर पावसाळा असेल तर तो मला आवडत नाही आणि माझ्या आजीच्या गावाकडे असेल तर माञ मला पावसाळा खुप आवडतो.

आता आपण दोन्ही मधे काय फरक आहे ते पाहुया. सर्वात आधी आपण माझ्या आजीच्या गावचा पावसाळा पाहु. माझ्या आजीच्या गावात पावसाळ्यात खुप खुप मज्जा येते तिथे मला पहिल्या पावसात खुप खुप भिजता येते आजी पण मला पावसात जाताना आडवत नाही ती उलट मला पावसात खेळायला जाऊ देते.

पावसाळा हा मला गावाकडचा सगळ्यात छान ऋतु वाटतो तसेच पावसाळ्यात गावाकडे शेतात जेव्हा पोत्याचा रेणकोट करून जातो तेव्हा मला खुपच भारी वाटते तसेच पावसाळ्यात शेतात चिखलात जाऊन पाय बुडवून खेळ्यायला खुप खुप मज्जा येते तसेच पाऊस बंद झाल्याशर मातीत पाय रोवुन कोप करायला खुप मज्जा येईची आम्ही रोज कोप करायचो आणि त्यात चिऊताई बसण्याची वाट पहायचो. तसेच पाऊस येत नसेल तर आम्ही सर्व मुले पावसासाठी “येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा ” हे गाणे आम्ही सर्व मुले मिळुन गात असे.

तसेच पावसाळ्यात गारा गोळा करणे आणि मासे पकडणे हे रोजचाच कार्यक्रम होता तसेच पावसात लगोरी खेळायला मला खुप खुप आवडायचे कधी कधी खुपच जास्त पाऊस आला तर झाडाखाली थांबायचो तसेच पावसाळ्यात ऊन पडत नाही म्हणुन हा ऋतु क्रिकेटसाठी अतिशय चांगला ऋतु आहे तसेच ऊन नसल्यामुळे दिवसभर क्रिकेट खेळले तरी आजी मला काही बोलत नसे.

तसेच पावसाळ्यात आम्ही आमच्या गावाजवळच्या टेकडीवर फिरायला जात असे हि टेकडी पावसाळ्यात हिरवीगार होत असे त्यामुळे मला ती भारतीय सैन्याच्या टोपी सारखी दिसत असे तसेच पावसात भिजुन घरी आल्यावर आजी मला गरम गरम कांदा भजी खायला देत असे.

असा हा गावाकडचा पावसाळा खुप खुप आवडतो पण आता मात्र आम्ही शहरात राहतो आणि आता मला आजीच्या गावाला पावसाळ्यात जात नाही तसेच शहरात आल्यापासुन मला पहिल्या पावसात भिजता येत नाही म्हणुन मी शाळेत जाताना मुद्दाम पावसात भिजतो पण आई घरी आल्या वर माझ्यावर खुप रागवते.

मी तिला सांगतो आज्जी मला राहवत नव्हते तेव्हा ती मला म्हणते की गावाकडे भिजल तर चालतं शहारात नाही. असे का हे मला आजपर्यत कळले नाही आणि आईला मी पावसाळयात आज्जीकडे चल म्हणलो पण ती काय तयार होत नाही.

ती म्हणते पुढच्या पावसाळ्यात आपण आज्जीकडे जाऊ असे म्हणत म्हणत तीन पावसाळे गेले पण ती काय आम्हाला घेऊन जात नाही यावर्षी पण म्हणाली आहे पुढच्या पवसाळ्यात जाऊ बघु आता पुढच्या पावसाळ्यात तरी मी आजीकडे जातोय का? म्हणुन मला पावसाळा आवडतो पण आणि नाही आवडत पण.

पावसाळ्यात माझे शहर खूप च सुंदर बनून जाते. गर्मीतील उदास उकाड्यानंतर पावसाळा हंगाम येतो आणि माझ्या शहरावर बसलेल्या धुळीला काढून पूर्ण स्वछ करून टाकतो. असा हा पावसाळा ऋतू मला इतर ऋतुंपेक्षा सर्वात भारी वाटतो.

10 Lines on Rainy Season in Marathi

  • मला पावसाळा ऋतू सर्वात जास्त प्रिय आहे.
  • पावसाळा ऋतू हा मान्सून हंगाम म्हणून देखील ओळखले जाते.
  • केरळच्या किनाऱ्यावरून हळू हळू मान्सून उत्तर भारताच्या दिशेकडे वळतो.
  • पावसाळ्याचा हंगाम जून महिन्यात भारतात सुरू होतो, जेव्हा नैऋत्य मॉन्सून वारे वाहू लागतात.
  • मान्सून ऋतू हा मध्य -जूनपासून सुरू होतो आणि सप्टेंबरपर्यंत संपून जातो.
  • पावसाळ्यात मला नवीन रेनकोट घालून घरातून फिरायला खूप आवडते.
  • सर्व कोरडे तलाव, नद्या, नाले पावसाच्या पाण्याने तुडुंब वाहू लागतात.
  • गडगडाटी वादळ आणि पाऊस बघून शेतकर्‍यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद येतो.
  • मान्सून दरम्यान तापमान खूप आनंददायी होते कारण पावसाळा आपल्याला मे महिन्याच्या उन्हापासून आपली सुटका करतो.
  • पावसाळा ऋतू हा इतर ऋतूंच्या तुलनेत माझा आवडता हंगाम आहे.

आपण सर्व सर्व दरवर्षी 3 ते 4 महिने पावसाळ्याचा आनंद घेतो. थंड हवा आणि पाऊस आपले उन्हाळ्यात उन्हाळ्यात तापलेले तापलेले वातावरण खूपच आनंददायक बनवते. तर मित्रांनो मी अशा करतो कि तुम्हाला Essay on Rainy Season in Marathi आवडला असेल आणि तुमच्या स्कूल आणि कॉलेज मध्ये पावसाळा निबंध मराठी लिहायला मदत झाली असेल. तुमच्या कडे सुद्धा असाच पावसाळा ऋतू वर निबंध असेल तर खाली कंमेंट करून नक्की नमूद करा.

  हे पण वाचा – 

प्रदूषण मराठी निबंध | Essay on Pollution in Marathi

Related Posts:

  • माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marathi
  • Aditya L1 mission Information in Marathi | आदित्य एल…
  • Talathi Bharti Previous Year Question Papers with…
  • कवितेच्या ओळींचे रसग्रहण । Marathi kavita Rasgrahan 2024
  • शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Importance of…
  • महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ | Maharashtra Rajya…
  • पर्यावरण निबंध मराठी | Essay on Environment in…
  • MPSC Mains Syllabus in Marathi | MPSC Subjects in…
  • जाहिरात लेखन टिप्स | Advertisement Writing Tips In…
  • पोलीस भरती कागदपत्रे | Police bharti document

' src=

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Nibandh shala

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi :- भारत देश हा अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. तसेच भारताला “ ऋतूंचा देश ” असे देखील संबोधले जाते. कारण भारत देशामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ही तिन्ही ऋतू आढळतात. इतर अनेक देशामध्ये केवळ एक किंवा दोन ऋतू असतात. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू सर्वांचाच आवडीचा असतो.

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. यात वेगवेगळ्या शब्दात दोन तीन निबंध लिहिलेले आहेत. हे सर्व निबंध तुम्हाला नक्कीच आवडतील.

Table of Contents

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (१०० शब्दात)

Essay on rainy season in marathi

भारत देशामध्ये तीन ऋतू असतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू जवळपास सर्वांनाच आवडतो. मलाही पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.

या ऋतूमध्ये दिवसभर खूप पाऊस पडत असतो. त्यामुळे संपूर्ण वातावरण अगदी थंड आणि आल्हादायक असते. आकाशात काळे ढग थैमान घालून असतात आणि ते सतत गर्जत असतात. या दिवसातील पाऊस सर्वानाच हवा हवासा असतो.

प्रत्येकजण आपापल्या परीने पडणाऱ्या पहिल्या पावसाचा आनंद घेत असतात. यात केवळ बालकेच नव्हे तर अगदी वृध्द देखील आपला आनंद व्यक्त करण्यात कमी पडत नाहीत. पशु – पक्षी, झाडे झुडपे सर्वजण या पावसात न्हावून निगतात. सगळीकडेच खूप आनंदाचे वातावरण असते.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (२०० शब्दात)

मला सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. याचे कारण म्हणजे मला पावसामध्ये भिजायला खूप आनंद मिळतो. त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसात मी सतत भिजत उड्या मारून माझा आनंद व्यक्त करत असतो.

पण यामुळे मला कित्येक वेळा सर्धी देखील होते. पण मला याची काहीच फिकीर नसते. मी तरीसुद्धा पावसाळ्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतो.

पावसाळ्याच्या पूर्वी उन्हाळा हा ऋतू असतो. त्यामुळे सर्वत्र उन असते आणि प्रत्येक ठिकाणी खूप गर्मी देखील होत असते. या दिवसात तापमान पन्नासी गाठते. वातावरण खूप तापलेले असते. जीवाची अगदी लाही लाही होत असते. शिवाय सर्वत्र पाणी टंचाई ही देखील एक मुख्य समस्या असते.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटते लवकर पाऊस पढावा आणि वातावरणातील गर्मी निघून जावी. वातावरण अगदी थंड होऊन जावे. पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी. यासाठी प्रत्येक मनुष्य पावसाची आत्मत्तेणे वाट पाहत असतो.

केवळ मनुष्यच नव्हे अगदी पशू पक्षी देखील या गर्मीला त्रासलेले असतात. ते देखील पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करत असतात. कोकिळा त्याच्या मंजुळ आवाजात पाऊस पडावा यासाठी गायन करत असतो. शिवाय त्याच्या संगतीला सुंदर मयुरनृत्य करणारा मोर देखील साथ देत असतोच की.

भारत देशात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळतात. यात संपूर्ण धरती नहावून निघते. वातावरणात बदल होतो. वातावरणातील गर्मी निघून जाते आणि वातावरण थंड आणि आल्हादायक बनते. त्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर एक स्मित हास्य असते.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (३०० शब्दात)

भारत देशात पावसाळा हा ऋतू जून महिन्यात चालू होतो आणि तो सप्टेंबर महिन्याच्या शेवटी संपतो. हा ऋतू उन्हाळा ऋतूच्या नंतर येणारा ऋतू आहे. उन्हाळा ऋतूमध्ये उन आणि गरमी यामुळे लोकांची खूप तगमग होते. त्यामुळे प्रत्येक जण या गरमी पासून सुटका करण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो.

पावसाळा ऋतू सुरू होण्याच्या आधी पासूनच लोकांची पावसाळा ऋतुसाठी तयारी सुरू होते. बाजारात रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट विकत घेण्यासाठी लोकांची तोबा गर्दी होते. रंगीबेरंगी छत्र्यांचे, रेनकोट चे बाजारात मोठेमोठे स्टॉल लागतात.

मी देखील माझ्या बाबसोबत बाजारात छत्री आणि रेनकोट घेण्यासाठी जातो. आम्ही घरातील सर्व सदस्यासाठी रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोट विकत घेतो. मला पिवळा रंग खूप आवडतो त्यामुळे मी नेहमी पिवळ्या रंगाची छत्री माझ्यासाठी विकत घेतो.

मिर्गाचा पहिला पाऊस पडला की सर्वांचीच तहान भागते, सर्वांच्याच पाण्याचा प्रश्न मिटतो. संपूर्ण धरणी पहिल्या पावसात भिजून निघते. असे म्हणतात की चातक हा पक्षी केवळ पावसाचेच पाणी पिवून जगतो. त्यामुळे चातकाची तहान भागते. रानावनात मोर नाचताना दिसून येतात.

पावसाळा ऋतूमध्ये पहिला पाऊस पडला की सर्वांनाच खूप आनंद होतो. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आनंद व्यक्त करू लागतात. लहान मुले पावसाच्या पहिल्या सरी बरसत असताना पाण्यात उड्या मारतात, नाचतात. आई वडील ओरडले तरी ते ऐकत नाहीत. ते आपल्याच धुंदीत असतात.

पहिल्या पावसाचा आनंद केवळ लहान मुलेच घेत नाहीत तर यात प्रौढ व्यक्तींचा देखील समावेश असतात. पशु पक्षी, झाडे देखील आपापल्या परीने आनंद व्यक्त करतात.

भारतातील अनेक राज्यांमध्ये पहिल्या पावसाच्या स्वागतासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, सण उत्सव पार पाडतात. लोक या सणातून मेघराजाची पूजा करतात, त्याला खूप खूप धन्यवाद देतात आणि संपूर्ण पावसाळा असाच बरसत राहा अशी त्याला विनंती देखील करतात.

पावसाळा ऋतुमधिल वातावरण खूपच प्रसन्न असते शिवाय अनेक लोकांना पावसात भिजायला आवडते. त्यामुळे खूप लोकांना पावसाळा ऋतू आवडतो. मी देखील पहिल्या पावसाची अगदी चातकासारखी वाट पाहत असतो.

पावसाळा ऋतू जेवढा आनंद घेऊन येतो तेवढाच तो कधी दुःख देखील आणतो. या ऋतूमध्ये कधी पाऊस इतका जास्त पडतो की अगदी नद्यांना पुर येतो, पाणी गाव शहरात शिरते, शेतातील पिके वाव्हून जातात, घरे बुडतात, रस्ते बंद पडतात, वाहतूक ठप्प पडते, यात अनेक माणसे, पशू पक्षी आपला जीव देखील गमावतात.

हे पावसाचे रुद्र रूप खूपच भयानक असते. अशा वेळेस खूप मोठ्या प्रमाणत वित्त हनी तर होतेच शिवाय काही प्रमाणात जीवित हनी देखील होते. याच कारणामुळे कित्येक लोकांना हा ऋतू नावडता देखील आहे.

पण निसर्ग नेहमीच असे रुद्र रूप धारण करत नाही. निसर्ग जेंव्हा कोप करतो तेंव्हा त्याचे असे रुद्र रूप पाहायला मिळते. मला मात्र लहानणापासूनच हा ऋतू खूप आवडतो, या ऋतूमध्ये बरसणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरित आपला आनंद व्यक्त करावासा वाटतो. त्यामुळे मी दरवर्षी पहिल्या पावसात मनसोक्त भिजतो.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (५०० शब्दात)

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील जास्तीत जास्त लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीसाठी पाणी हे अत्यंत उपयुक्त असते. शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस आहे. नदी, तलाव, धरणे ही जरी शेतीला वापरण्यात येणारी पर्यायी स्रोत असली तरी ते संपूर्ण वर्षभर उपलब्ध नसतात. उन्हाळ्यात यातील देखील पाणी आटते.

त्यामुळे उन्हाळा ऋतूमध्ये शेतकऱ्याला फार पाणी टंचाई जाणवते. पाण्यावाचून शेतातील पिके कोलमडून पडतात. अशा वेळेस जगाचा अन्नदाता असणारा शेतकरी राजा पावसाची फार आतुरतेने वाट पाहत असतो. तो आकाशाकडे डोळे लावूनच असतो, कधी पाऊस पडेल याची वाट पाहत?

केवळ शेतकरीच नव्हे तर इतर लोक, पशू पक्षी, झाडे वनस्पती, नद्या, नाले, तलाव देखील पाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांनच पाणी टंचाई जाणवत असते. सगळीकडेच पिण्याच्या पाण्याची समस्या असते.

अशा वेळेस सगळ्यांसाठी नवीन आशा, स्वप्न घेऊन मिर्गाच्या तोंडाला म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळतात. हा पहिला पाऊस पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता असते. यामध्ये संपूर्ण धरती माय न्हावुन निघते.

वातावरणातील उष्णता नष्ट होऊन वातावरण थंड होऊन जाते. नद्या नाले तुंभ भरून वाहू लागतात.झाडे झुडपे, वेली वनस्पती सर्वजण या पावसात मनसोक्त भिजतात. सगळीकडेच आनंद पसरतो.

पहिल्या पावसाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मातीचा सुंदर वास सुटतो. हा मातीचा वास मला खूप आवडतो. कोकिळा, चातक यासारख्या पक्ष्यांची तहान भागते. मोर पक्षी हर्षाने टेकडीवर जाऊन मयुर्नृत्य करायला लागतात. या दिवसात मोरांचा हा नाच पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा प्रसंग असतो.

पावसाळा (essay on rainy season in marathi) ऋतुमधील पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी राजा कामाला लागतो. त्याची पेरणीची लगबग चालू होते. या दिवसांमध्ये आकाश निळेभोर असते, सतत काळेकुट्ट ढग आकाशात जमा व्हायला लागतात. कधी पावसाच्या सरी रिमझिम बरस्तात तर कधी हाच पाऊस धो धो करून बरसू लागतो.

पावसाळा ऋतूमध्ये कधी कधी पाऊस दोन चार दिवसाची सारखी हजेरी च लावतो. अशा वेळेस बहुदा शाळा, कॉलेजांना सुट्टीच मिळते. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना आनंदच होतो. आम्ही देवाला प्रार्थना करू लागतो, देवा असाच पाऊस पडू दे आणि आमच्या शाळेला दोन तीन दिवस आणखी सुट्टी मिळू दे.

त्यावेळेस मात्र हे गाणे नक्कीच आठवते –

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय…

पावसाळा ऋतूमध्ये सतत पाऊस बरसत असतो. नद्या नाल्या तुडुंब भरून वाहतात. रस्त्यावरील खळग्यात पाणी साचते. त्यामुळे अशा वातावरणात छत्री, रेनकोट घालून चालू पावसातून शाळेत जाण्यात खूप मज्जा येते. आम्ही साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून त्यांची शर्यत लावत असत. हा खेळ खेळण्यात मला खूप मज्जा वाटत असे.

पावसाळा ऋतूमध्ये पाऊस सुरू झाला की थंड वातावरणात गरम गरम भजे खाण्यात एक वेगळीच मजा असते. त्यामुळे पाऊस चालू असला की आई आमच्यासाठी गरम गरम कांदाभजी बनवते. मला थंड वातावरणात कांदाभजी खायला खूप आवडते.

पावसाळा हा ऋतू खूप प्रसन्न वातावरणाचा असतो. सगळीकडे थंडगार वारे वाहू लागते , उन्हाळा ऋतूमध्ये सुकलेली झाडे झुडपे पुन्हा हिरवीगार होऊ लागतात. सर्वत्र पाणीच पाणी होते. या ऋतूमध्ये खूप आनंद मिळतो. मला हा पावसाळा ऋतू खूप खूप आवडतो.

टीप: मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा essay on rainy season in marathi या विषयावर चार निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध पहिली पासून ते बारावी पर्यंत खूप उपयुक्त आहेत.

माझा आवडता ऋतू पावसाळा essay on rainy season in marathi हा निबंध मी खूप सुंदर शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्हाला तो नक्कीच आवडेल अशी माझी आशा आहे. तुम्हाला इतर कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्या विषयावर पुढील पोस्टमध्ये नक्की निबंध लिहितो.

हे निबंध देखील अवश्य वाचा :

  • माझा आवडता पक्षी – मोर
  • माझा आवडता पक्षी – पोपट
  • माझे आवडते शिक्षक मराठी निबंध
  • माझे आवडत पर्यटन स्थळ – ताज महल (आग्रा)

1 thought on “माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi”

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Clickcease

मराठी निबंध पावसाळा | Pavsala Nibandh in Marathi Essay

Pavsala Nibandh in Marathi- पावसाळा निबंध या विषयी आज आपण निबंध लिहणार आहोत. तर पावसाळा हा प्रत्येकाचा आवडता ऋतु आहे. त्यामुळे या विषयी निबंध लिहतात खूप मज्जा येणार आहे आणि काही आठवणी ताज्या होणार आहे. पावसाळ्यात आपला निसर्ग अतिशय सुंदर दिसतो. तर चला मिंत्रानो पावसाळा या वर छान मराठी मध्ये निबंध लिहू या.. Pavsala Nibandh in Marathi

Pavsala Nibandh in Marathi | पावसाळा निबंध मराठी | Pavsala Essay in Marathi| Maza Aavdata Rutu Pavsala Nibandh in Marathi

पावसाळा:  निसर्गाची देण आहे पावसाळा..

Pavsala Nibandh in Marathi

पावसाळा हा निसर्गाच्या तीन ऋतूपैकी एक सुंदर ऋतू आहे. हा पावसाळा चार महिन्याचा असतो. जून महिन्यापासून पावसाची सुरुवात होत असते. पावसाळा सुरू होताच निसर्ग रम्य वातावरण होते.निसर्गाला हिरवागार रंग येतो, मोठ मोठ्या टेकड्यांना सुंदर रूप येते. पहिला पाऊस पडला की मातीचा सुघंध वास सगळीकडे दळवळतो. कोमजलेल्या काही गोष्टींना पावसाळ्यात जीव येतो.सर्व जंगलातील मोठमोठी झाडे झुडपे वनस्पती एकदम हिरवीगार आणि ताजेतवाने होतात. नदी ,तलाव,छोटे छोटे नाले आणि विहिरीपावसाळ्यात तुंब पाण्याने भरून जातात. निसर्गात एक नवा बदल होतो.या  पावसाळ्यामुळे निसर्ग रम्य वातावरणात आनंद घ्यायला खूप मज्जा येते. पावसाळ्यामुळे शेतकरी, प्राणी, वनस्पतींना खूप फायदे होत असतात.

आवडत ऋतु म्हणजे पावसाळा- पाण्याचे एक थेंब मातीत पडतातच सर्व शेतकरी बांधवाना सर्वात जास्त आनंद होतो. ते उन्हाळ्यापासून या पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. या पावसामुळे पहिल्या सरीमुळे सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद उमटते त्यांना पाण्यात आनंद घ्यायला खूप मज्जा येते. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस खूप महत्वाचा असतो. त्यांच्या शेतामधील पीक वरच्या पावसावर  असते. कधी कधी जास्त पाऊस पडला की सगळी कडे नद्या, नाले,धरणे,भरून जातात त्यामुळे त्यावर उपाय योजना ही करावी लागते. कारण उन्हाळ्यात पणेयाची खूप जास्त गरज भाजते त्यामुळे  पाण्याचा साठा करून ठेवावे लागते असे केल्याने पाण्याची सोय पुढील येणाऱ्या समस्या साठी वेळेनुसार उपयोगी पडते. “ पाणी अडवा पाणी जिरवा “

सगळीकडे हिरवेगार वातावरण होते त्यामुळे बरेच जन या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला जातात. रस्ताच्या कडेला असलेली झाडे झुडपे यांच्यामुळे रस्ता एक दम सुंदर दिसतो. निसर्ग रम्य वातावरणात वेगवेगळे प्रकारचे फुले फळे  आणि टेकडया चे रुप एकदम देखणीय असते. पाऊस पडला की आभाळात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. फिरायला गेल्या नंतर छान छान कविता पावसाचे गाणे  गात आपण या वातावरणात प्रवास करत असतो.यातून आपल्याला खूप अनुभवायला मिळते. निसर्गाशी संवाद साधायला वेळ भेटतो.

पावसाळ्यात वतातवरणं एकदम थंड आणि आनंदी असते. शेतकरी त्याचे काम करत असतात आकाशातले पक्षी आनंदाने फिरत असतात. प्राण्यांना हिरावा गार चारा मिळतो.त्यामुळे सर्व जनावरांची पोट खाली राहत नाही त्यांना पोट भरून असतात ह्या पावसाळ्यात.पाऊस खूप आवश्यक असतो पण त्याच बरोबर काही अडचणी सुद्धा येत असतात. बऱ्याच वेळा अतिवृष्टी होण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप जास्त नुकसान होते.ह्या महापूरला नदी काठच्या गावकरी लोकाना समोरे जावे लागते. या पूरात घरे, रस्ते, जनावरे वाहून जातात. पावसाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात रोगराई पसरते आणि आरोग्याला धोका निर्माण होतो.  तरी सुद्धा  आपल्याला या गोष्टीना सावरत पुढे जावे लागते. कारण प्रत्येक गोष्ट एकमेकाशी संबधित आहे. त्यासाठी पर्याय काढावेच लागते.

पावसामुळे होणारे नुकसान – जेव्हा हा महा भयंकर पुर येतो तेव्हा सगळ्याना सावधान राहावे लागते. कारण एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडणे खूप अवघड असते.पाणी घरात गेले की परिस्थिती जास्त बिघडते कुटूंबतील लहान लहान मुलांचे खूप बेहाल होतात. यातून बाहेर पडण्यासाठी सरकार ची मदतीची गरज असते. पण ते कधीही उशिराच हजर होत असतात. त्यांच्या मदतीने गावकरी लोकांना सुख सोविधा पुरविल्या जात असतात। म्हणून  हा पाऊस जितका आवश्यक असतो तितकाच धोकादायक पण असतो. अश्या वेळी आपण आपल्या कुटुंबासोबतच रहावे.

या पावसामुळे येणाऱ्या सर्व अडचणींवर आपण काहीतरी  उपाय योजना करायला पाहिजे.शासनाच्या मदतीने  जलसाठा व्यवस्थापन, पुराचे नियोजन, रस्त्यांची देखभाल अश्यासर्व समस्या त्याच्या पर्यत पोहचवणे खूप गरजेचे असते.पावसाळ्यात वेवोवेळी doctor चा सल्ला घेणे.  आरोग्याकडे लक्ष देणे,स्वच्छतेची काळजी घेणे प्रत्येकाचे काम आहे ते केले पाहजे. प्रशासनाने आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही सर्व कामे करायला हवे. Pavsala Nibandh in Marathi

पावसाळा म्हणजे आनंद – पावसाळा म्हटला की खूप आनंद होतो पावसात भिजायला गाणी गात नाचायला खूप आडतात. जसे आपणं आनंद घेत असतो तसेच जंगलात सुद्धा प्राणी पक्षी आनंदाने विशेषत: मोर आनंदाने  पिसरा फुलवत असतो. हा असा ऋतु आहे जो बऱ्याच जणांना खूप आवडत असतो. या मुळे निसर्गाचे सुंदर रुप पाहायला मिळते. तर आपण अश्या सुंदर निसर्गाने दिलेल्या  देणगीची  काळजी घेतली पाहिजे.

पावसाळा सुरू  झाला की  समाजा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते.पावसाळा लागला की  सण-उत्सव चालू होतात त्यामुळे मोठ्या आनंदाने सर्व जण एकत्रित येतात आणि हे सण साजरे करतात.त्यामुळे लोकांमधील मतभेद,रूसवे दूर होतात. पाऊस असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांना आवश्यक ते पाणी मिळते आणि  चांगले  उत्पन्न होते त्यामुळे त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरून येते. त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळले की के खूप समाधानाने झोप घेऊ शकतात. त्यांच्या साठी शेती च म्हणजे खूप काही असते.

पाऊस न येण्याची करणे – आताच्या काळात झाडाची संख्या खूप कमी झाली आहे  जर आपल्याला भरपुर पाऊस पाहिजे असेल तर पाऊस येण्यासाठी आपण वृक्ष तोड थांबवली पाहिजे आणि सर्वानी मिळून एक एक झाड लावले पाहिजे आणि त्या झाडाला मोठे होई पर्यंत  त्याची काळजी घेतली पाहिजे. ” झाडे लावा झाडे जगवा ” अश्या मोहीम प्रत्येक गांवोगावी आणि शहरामध्ये चालू करायला पाहिजे झाडाचे किती महत्व आहे हे लोकांपर्यंत पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे. आणि काळाची गरज सुद्धा. झाडमुळे रस्त्याची शोभा वाढते. सावली भेटते फळे फुले औषधी अश्या बऱ्याच गोष्टी मिळत जे आपल्या साठी खूप आवश्यक असते. म्हणून या सुंदर निसर्गाला जपले पाहिजे तर आपली शान आहे.आणि हेच आपले जगण्याचे मुख्य घटक आहे.

तर आज आपण पावसाळा( Pavsala Nibandh in Marathi )या विषयी छान आणि महत्व पूर्ण पैलू सोबत हा विशेष निबंध लिहलेला आहे. essay on rainy season in marathi , आवडता ऋतु पावसाळा या सर्वाचा समावेश आहे. तर मित्रांनो तुम्ही हा निबंध वाचा आणि तुमच्या शालेय जीवनात म्हणजेच निबंध लेखन उपयुक्त येईल असा हा लेख आहे. आणि तुमच्या पावसाळ्यातल्या गोष्टी आम्हाला शेअर करा. आणि तुमच्या सर्व मित्र मैत्रीणी नक्कीच पाठवा.

अश्याच छान छान निबंध लेखनासाठी आमच्या lekhmarathi.com या वेबसाइट ला भेट द्या….

आणखी हेही वाचा – Mazi Aai Nibandh Marathi | माझी आई निबंध मराठी 300 शब्द

आणखी हेही वाचा – Mazi Shala Nibandh in Marathi | माझी शाळा निबंध

Leave a Comment

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

Maza aavdata rutu pavsala | माझा आवडता ऋतू पावसाळा

माझा आवडता ऋतू : पावसाळा.

          मला कोणीही विचारले की, तुझा आवडता ऋतू कोणता   ? तर मी चटकन सांगेन की पावसाळा . पावसाळा   धरतीला एक अद्वितीय रूप प्रदान करतो. पावसाच्या रिमझिम पडणाऱ्या धारा या सृष्टीला नवीन जीवन देतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी पावसाळा ऋतू हा सुख आणि समाधान सोबत घेऊन येतो.

          पावसाळ्याच्या आधी काही महिने कडक उन्हाळा असतो. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे तर साऱ्यांच्या शरीराची लाही लाही होत असते.सगळीकडे पाण्याची कमतरता भासू लागते. शेतकरी राजा तर आभाळाच्या दिशेला डोळे लावून पावसाची वाट बघत असतो. पाऊस चांगल्याला पडावा आणि पीक उत्तमप्रकारे यावे यासाठी देवाकडे हात जोडून प्रार्थना करतो.

          आषाढ महिना चालू होताच पावसाचे संकेत साऱ्या सृष्टीला मिळू लागतात. आभाळात काळे ढग पाहून लोक आनंदित होतात. सारी सृष्टी सुखावते. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट लोकांमध्ये जगण्याचा एक नवीन उत्साह भरतो. काही दिवसातच पावसाच्या सरी रिमझिम बरसू लागतात. सगळा दाह  हळूहळू शांत होतो. सारी सृष्टी आनंदित होऊन पावसाचे स्वागत करते.

          पावसाच्या आगमनाने साऱ्या वातावरणात शीतलता पसरते. ही शीतलता मनाला सुखद अनुभव देते. पहिल्या पावसाने मातीला एक अल्लादायक सुगंध येतो. झाडे-झुडपे हिरवीगार होऊन जातात. नदी-नाले , तलाव, झरे भरून वाहू लागतात. जमिनीवर सर्वत्र हिरव्या  गवताचा जणू गालिचाच पसरून  जातो. प्राणी हिरवे कोवळे गवत आनंदाने खातात. आंब्याच्या फांद्यांवर बसून कोकिळा कुहू कुहू करायला लागते. रानामध्ये मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करायला लागतात. कधी तरी अचानक इंद्रधनुष्याचे दर्शन होते. सारे वातावरण प्रसन्न होऊन जाते. सर्वांची पाण्याची चिंता मिटते. शेतकरी सुखावतो. झाडे-वेली हिरव्यागार होऊन जातात आणि या धरतीला जणू हिरव्या शालूने सजवतात. सारा निसर्ग मनमोहक होऊन जातो.

          पावसाळा आनंद आणि उल्हासाचा ऋतू आहे. गावातील लहान-लहान मुलं पावसात भिजून खेळ खेळतात. मुली एकत्र जमून झाडाच्या फांदीला झोका बांधुन झोक्याचा आनंद घेतात. शेतकरी खुश होऊन शेतीच्या कामाला सुरुवात करतो. नांगरणी,  पेरणी ची कामे वेग घेऊ लागतात. याच ऋतूमध्ये येणारे १५ ऑगस्ट , रक्षाबंधन , जन्माष्टमी तसेच गणेशोत्सवासारखे सण पावसाळ्याच्या आनंदामध्ये नवा उत्साह भरतात.

          पावसाळा हा कवींचा तसाच कलाकारांचा आवडता ऋतू आहे ! चित्रकार पावसाळ्यामध्ये दिसणारी विहंगम दृश्यांच्या रेखाटनामध्ये मग्न होतात. कवी तर पावसावर विविध कविता करतात.

          कधी-कधी अतिवृष्टीमुळे या ऋतूमध्ये नद्यांना भयानक पूर येतो. पुरामुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होतात. झोपडी , कच्ची घरे जमीनदोस्त होतात यामुळे अनेक लोक बेघर होऊन जातात. मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. या ऋतूमध्ये मलेरिया सारख्या रोगांचा प्रसार होतो.

          तरीही , पावसाळ्याचे महत्व काही कमी होऊ शकत नाही. अमृतासारखे जल देणाऱ्या या ऋतूच्या उपकार आपण कसे विसरू !

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा 👇

[ मुद्दे : प्रस्तावना - पावसाच्या आधीचे वातावरण - पावसाचे आगमन - पावसातील                             निसर्गाचे सौन्दर्य - लोकांचा आनंद - पाण्याची अनमोल देणगी देणारा ऋतू. ]

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता 

पाऊस निबंध मराठी लेखन पावसावर निबंध पावसाळा या ऋतूंविषयी माहिती पाऊस मराठी निबंध पावसाळा निबंध in marathi Pavsala nibandh in marathi in short Pavsala nibandh in marathi language Rain season essay in marathi Pavsala var nibandh  Essay on rainy season in marathi foar class 4 to 10 Pavasala nibandh in marathi 10 lines

Nibandh pdf file downlod free , nibadh pdf file:  या निबंधाची pdf file downlod  करण्यासाठी खालील link वर click  करा.  माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध pdf file .  निबंध आवडल्यास आम्हाला  comment  करून नक्की सांगा.  तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला  comment   मध्ये किंवा  contact form  द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.  तुमचा आवडता ऋतू कोणता आम्हाला तुमचे मत नक्की  comment   द्वारे कळवा. धन्यवाद., post a comment.

मराठी खबर – ताज्या बातम्यांचा अचूक वेध घेणारं मराठी संकेतस्थळ

माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध | My Favorite Season Essay in Marathi

मराठी खबर | ऑगस्ट 13, 2023 जुलै 3, 2023 | शिक्षण

या लेखात आपण माझा आवडता ऋतू (My Favorite Season Essay in Marathi) या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. प्रत्येकाचा आवडता ऋतू वेगवेगळा असू शकतो. याठिकाणी आपण पावसाळ्यावर निबंध (Essay on Rainy Season in Marathi) लिहिला आहे. पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे वेगवेगळ्या टप्प्यात निबंधलेखन केले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षक माझा आवडता ऋतू किंवा पावसाळ्यावर निबंध लिहायला सांगतात. त्यावेळी हि माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

दहा ओळींमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 10 Lines)

१. पावसाळा हा ऋतू उन्हाळ्यानंतर येतो.

२. पावसाळा ऋतू जून मध्ये सुरू होऊन सप्टेंबरमध्ये संपतो.

३. उन्हाळी सुट्टीनंतर पावसाळा ऋतूमध्ये आमची शाळा सुरू होते.

४. पावसाळ्यामध्ये आकाशात निळेभोर ढग दाटून येतात, त्यामुळे सर्वत्र अंधार पडल्यासारखे वाटते.

५. या ऋतूमध्ये रस्ते आणि जमीन सगळीकडे पाणी असते त्यामुळे चिखल होतो.

६. मला पावसात भिजत-भिजत खेळायला खूप आवडते.

७. पावसामुळे आपल्याला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळते.

८. पावसाळ्यामध्ये मला माझ्या आवडीचे इंद्रधनुष्य दिसते.

९. शेतकऱ्यांसाठी पावसाळा अतिशय मेहनतीचा ऋतू असतो, या काळात शेतकरी खूप मेहनत करून आपल्या सर्वांसाठी अन्न तयार करतात.

१०. सर्व ऋतूंमध्ये पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे.

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Essay in Marathi in 300 Words)

पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे, कारण यामध्ये माझा जीव की प्राण असलेला पाऊस पडतो. पावसाळ्यामध्ये जवळपास सतत पाऊसधार बरसतच असते. तसेच पाऊस पडो किंवा न पडो  आकाश नेहमी काळ्या ढगांनी दाटलेलेच असते.

पावसाळा ऋतू हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात आल्हाददायी हंगाम आहे. प्रदीर्घ मोठ्या कडक उन्हाळ्यानंतर तो जमीन, मानव आणि प्राण्यांसाठी खऱ्या अर्थाने सुख-समाधान घेऊन येतो. पाऊस सर्वांनाच आवडतो, निसर्ग स्वतः त्याच्या आगमनाने सुखावून जातो असे दिसते.

कोरड्या जमिनीवर पहिला पाऊस पडताच, एक कस्तुरीहूनही सुंदर मनमोहक सुवास सर्वदूर पसरतो, हवा आणि जमीन स्वच्छ आणि ताजी दिसते. कोरड्या आणि निर्जीव पडलेल्या जमिनीवर नवीन लहान-लहान झाडे आणि गवत उगवते. निसर्ग पुन्हा त्याच्या मूळ रुपात येतो.  उन्हाळ्यात मलूल पडलेले त्याचे वैभव पुन्हा नव्याने प्रकट करतो. कीटक, सरपटणारे प्राणी, उभयचर इत्यादींसह पृथ्वीवरील सर्वच प्राणी सुप्तावस्थेतून बाहेर पडतात आणि दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा पर्यावरणाच्या समतोलात स्वतःला झोकून देतात.

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर अनेक पिके अवलंबून असल्याने पावसाळा शेतकऱ्यांसाठी सुद्धा वरदानच ठरतो. मान्सूनच्या आगमनानंतर पेरलेल्या पिकांना खरीप पिके म्हणतात आणि त्यात तांदूळ, मका, कडधान्ये, बाजरी इ. यांचा समावेश होतो. या पिकांना ठराविक प्रमाणात पाणी लागते, जे केवळ पावसाने मिळू शकते. भारत, बांगलादेश आणि यांसारखे अनेक विकसनशील देश पिकांच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असतात.

मला पावसाळा हा ऋतू त्यामध्ये चाखायला मिळणाऱ्या विविध फळांमुळे सुद्धा फार आवडतो. पावसाळ्याच्या तोंडापर्यंत आपल्याला फळांचा राजा असणाऱ्या आंब्याचा आस्वाद घेता येतो. तसेच पावसाळ्यातील सर्वात जास्त पसंतीचे फळ म्हणजे जांभूळ किंवा जामुन होय. मी जांभूळ फळ खाण्यासाठी म्हणून पावसाळ्याची अगदी चातकासारखी वाट बघत असतो. याशिवाय मनुका, लिची, पीच, डाळिंब, सफरचंद इत्यादी फळांचे उत्पादन सुद्धा पावसाळ्यात होते.

पावसाळा हा वर्षातील सर्वोत्तम ऋतू आहे यात कुठलीही शंका नाही. हिवाळा आणि उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यातील हवामान आरामदायक आणि अतिशय आनंददायी आहे. असे असले तरी, आर्थिक दृष्टिकोनातून बघतानासुद्धा शेतकरी आणि कृषी व्यापारी यांच्यासाठी हा ऋतू खूप महत्त्वाचा ठरतो. 

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 500 Words)

मित्रानो, अनेक लोकांना पावसाळा आवडतो. लहानपणापासून पाऊस सुरू झाला की माझ्याही अंगात एक वेगळाच आनंद संचारतो. नवीन शाळेची सुरुवात, नव्या वह्यापुस्तकांचा छान वास जोडीला मातीचा सुगंध, निसर्गाचा ताजेपणा, शेतीची कामे करताना शेतकऱ्यांची उडालेली  धांदल आणि वरून बरसणारा वरुणराजा हे दृश्य बघणं अगदी मनोहर असते. आम्हा विद्यार्थ्यांना पावसाचे महत्त्व सांगणाऱ्या कविता आणि पावसाची प्रक्रिया आणि त्याची वेळ शिकवणारे भूगोल आणि विज्ञानातील धडे अभ्यासाची अनावर गोडी लावतात.

पावसाचे कितीही सुंदर वर्णन केले तरी ते कमीच पडते. कधी कधी असं वाटतं की निसर्ग आपले संपूर्ण सौंदर्य फक्त पावसातच व्यक्त करत असेल. कविता आपल्या शब्दात अनेक प्रकारे पाऊस साठवते. पावसाचे पाणी, त्याचा आवाज, मातीचा सुगंध, संपूर्ण जंगल आणि हिरवाईने नटलेलं शेत पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते.

पाऊस सुरू होण्यापूर्वी अनेक गूढ घडामोडी सुरू होतात. पक्षी, प्राणी, वनस्पती सजग होतात. ढगांची शंखासारखी गर्जना सुरू होते, आणि मग हळूहळू पावसाचे थेंब जमिनीवर पडतात. 

त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. शाळा सुरू होणे आणि पावसाचे आगमन एकाच वेळी होत असते. शाळेचा नवा वर्ग आणि पावसाची रिमझिम एकाच वेळी सुरू होते. त्यामुळे पावसाचे अन माझे नाते फार जुने आहे.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

२१ वे शतक अनेक बदलांचे साक्षीदार बनले आहे. हे बदल प्रामुख्याने राहणीमानाबाबतचे बदल आहेत. त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असूनही शहरी भागात आता पावसात फारसा रस उरलेला दिसत नाही. असे असले तरीही ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र पावसाची सुरुवात ही नव्या जीवनाची सुरुवात झाल्यासारखे वाटते.

निसर्गाचे चक्र नेहमी एका विशिष्ट पद्धतीने चालू असते. हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू वेगवेगळ्या पद्धतीने पृथ्वीच्या सर्व परिस्थितीची काळजी घेतात तर पावसाळा पृथ्वीला पाण्याचे दान देतो. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणातील बदलामुळे ढग तयार होतात आणि चार महिन्यांच्या कालावधीत पाण्याच्या रूपात जमिनीवर पुन्हा बरसतात. याला जलचक्र असे देखील म्हणले जाते, कारण हे चक्र दरवर्षी पुन्हा पुन्हा घडत असते.

मला पावसाळा हा ऋतू आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्ट सजीव रूपात कार्यरत असते. हवा, पाणी आणि झाडं आपल्या आयुष्यात नवे रंग भरतात, आपल्या मनाला नवी उभारी देतात.  मस्त गारवा आणि सुगंधी, हिरवागार, आल्हादादयक निसर्ग  या दृश्यामुळे मला पाऊस खूप आवडतो. दरवर्षी पहिल्या पावसात भिजणे हे माझे जणू नित्य कर्तव्यच झाले आहे.

पावसाळ्यात पक्षी सुद्धा आनंदून जातात कोकिळ पक्षी तल्लीन होऊन गाणे गातो तर पोपट आणि मोर पावसात बेभान होऊन नाच करण्याचा आनंद लुटतात. पावसात नाचणारा मोर हे एक आकर्षक आणि मनमोहक सौंदर्याचे उदाहरण आहे. शेतीची सर्व कामे पावसाळ्यात केली जातात. शेतकरी उभ्या जगाच्या वर्षभराच्या अन्नाची सोय करण्यासाठी पावसाळ्यात धान्याचे उत्पादन घेतो. त्यामुळे वर्षभरातील पाळीव प्राणी आणि माणसांचे जनजीवन सुखकर होण्यास मदत मिळते, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतही भर पडते.

मित्रानो आपण पावसाचे कितीही मोठे चाहते असलो तरी सध्या मात्र पाऊस अनियमित होऊ लागला आहे. प्रदूषण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणात झालेला ऱ्हास यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. जंगलतोड हा देखील एक पावसाच्या अनियमित होण्यास कारणीभूत असलेला घटक आहे. वृक्षतोड व बेसुमार जंगलतोड यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र दिसते. शिवाय, पावसामुळे शहरातील पिण्याच्या पाण्यात कपात केली जाते, त्यामुळे शहरी लोक केवळ न पडणाऱ्या पावसाचा तिरस्कार करतात, मात्र पाऊस न पडण्यात कारणीभूत असणाऱ्या वृक्षतोड आणि प्रदूषणासारख्या गोष्टींवर आळा घालताना दिसत नाहीत.

आपण आपली जाणीव आणि निसर्गाविषयी असणारी संवेदनशीलता कुठेतरी वाढवली पाहिजे. पाऊस आपल्यासाठी जीवन आहे. निसर्ग काहीही न मागता आपल्या खाण्यापिण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करतो. त्यामुळे मानवाला पावसाचे खूप उपकार आहेत असे म्हणता येईल.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू- पावसाळा मराठी निबंध (My Favorite Season- Rainy Season Marathi Essay in 1000 Words)

पावसाचे आघात झेलूनच

माती बनते सुगंधी…

तिचा गोडवा पसरताच 

वातावरण होते आनंदी…

मित्रहो, आपल्या भारत देशात वर्षभरात तीन ऋतू बघायला मिळतात.  ज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंचा समावेश होतो. मात्र उप-ऋतू विचारात घेतल्यास आपल्या देशात उन्हाळा, पाऊस, हिवाळा, हिवाळापूर्व, शरद आणि वसंत ऋतु असे एकूण सहा ऋतू पडतात जे दर दोन महिन्यांनी बदलतात.

ऋतूंच्या नावानुसार पृथ्वीचे वातावरण सुद्धा बदलते, त्यातील एक म्हणजे पावसाळा, जो संपूर्ण वर्षभरातील सर्वात आल्हाददायक ऋतू आहे.

पावसाळ्यात, खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतो, अनेक वेळा आठवडे-आठवडे सतत पाऊस पडतो.  जुलैमध्ये सुरू होणारा पाऊस ऑगस्टमध्ये थांबतो.

पावसाळ्याचे आगमन झाले की, सगळीकडे आनंद आणि हिरवळ यांना उधाण येते, उकाड्याने आणि उष्माघाताने त्रासलेले जनजीवन पावसाने काहीसे सुखावते.

पावसाळ्यात लहान मुले खूप खेळतात आणि पावसाच्या पाण्यात त्यांच्या कागदी होड्या सोडतात,  त्याचप्रमाणे शेतकरी देखील त्याचे पीक बहरत असल्याने खूप आनंदी होतो. 

जंगलातील वाळलेल्या  झाडांची नवीन अंकुरलेली फुटवे पावसाळ्यात पुन्हा उगवली जातात. कोरड्या, काळ्या, उजाड टेकड्यांवर हिरवाईची चादर पसरलेली आहे, सगळीकडे रंगीबेरंगी फुले दिसत आहेत असे दृश्य केवळ पावसाळ्यातच बघायला मिळते.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

नद्या, तलाव, सरोवरे, बंधारे आदी सर्वच पाण्याने तुडुंब भरले जातात, संपूर्ण वातावरण थंडगार आणि आल्हाददायक होऊन जाते. प्राणी हिरवे गवत आणि लहान सहान झुडपे खाण्याचा मनमुराद आनंद लुटतात. असा पावसाळा सर्वांनाच आवडतो यात काही नवल नसावे. पावसाळ्याचे आगमन ही पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी जणू आनंदाची गुरुकिल्लीच आहे.

पावसाळा हा सर्व ऋतूंमध्ये सर्वोत्तम ऋतू मानला जातो, जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा पृथ्वीचा कण अन कण आवेशाने अगदी फुलून जातो.

उन्हाळ्यानंतर पृथ्वीवर जेव्हा मान्सूनचा पहिला पाऊस पडतो, तेव्हा जमिनीतून एक मंद असा सुवासिक वास येतो, ज्याच्या पुढे जगातील सर्वात महाग सुवासिक अत्तर देखील फिके पडते.

आपला देश उष्ण कटिबंधीय क्षेत्रात येतो, त्यामुळे आपल्याकडे उष्णता अधिक असते, तसेच नद्यांमध्ये सुद्धा पाण्याची बारा महिने उपलब्धता नसते, त्यामुळे आपल्याकडे पाण्याची कमतरता असते. ह्याच कारणामुळे आपल्या देशात पावसाळ्याचे महत्त्व अधिकच वाढते, पावसाळा आला की सर्वांच्याच मनाला आनंद होतो.

पाऊस चांगल्या प्रमाणात झाला की, देशाच्या प्रत्येक भागातील पिके चहूबाजूंनी हिरवाईने नटतात जणू पृथ्वीने हिरवी शालच पांघरली आहे.

पावसाळ्यात सर्व नदी नाले आणि तलाव पाण्याने काठोकाठ भरले जातात, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांना पिण्याचे गोड पाणी मिळते.

पावसामुळे पृथ्वीच्या भूजल पातळीतही वाढ होते त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो आणि थंडगार वारे सगळीकडे फिरत वातावरणाला अगदी प्रफुल्लित करतात. पाऊस चांगला झाला तर देशाची प्रगतीही वेगाने होते.  बहुतांश पाणीटंचाई मान्सूनच्या पावसाने पूर्ण होत असल्याने पावसाचे महत्त्व आपल्या जीवनात अतुलनीय आहे.

पावसाळ्याचा लाभ संपूर्ण पर्यावरणाला मिळतो.

शेतकऱ्यांसाठी पावसाळा हा एखाद्या वरदानापेक्षा कमी नसतो कारण पावसाळ्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात मशागत करून व खत टाकून शेत तयार करतात.

कडाक्याच्या उन्हात शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करतो आणि मग ढग कधी दाटून येतात आणि पाऊस कधी पडतो हे पाहण्यासाठी आकाशाकडे टक लावून बसतो.

 आपल्या देशातील बहुतांश शेतकरी मान्सूनवर आधारित पावसावरच आपली पिके पेरतात. 

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणाचे चक्र सुरळीतपणे चालवण्यासाठी पावसाळ्याचे खूप महत्त्व आहे, जर पाऊसच अस्तित्वात नसेल तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्था बिघडेल.

सर्वत्र पाण्यासाठी मारामार होईल, मग पृथ्वीवर जीवन जगणे कठीण होऊन जाईल.कारण पाऊस आला की जनावरांसाठी चारा आणि इतर पिकांनाही पाणी उपलब्ध होते तसेच संपूर्ण जीवसृष्टी साठी पिण्याच्या पाण्याची सोय होते.

पृथ्वीचे जन-जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येते. म्हणूनच असा हा आपल्या पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा पावसाळा मला मनापासून आवडतो.

कडक उन्हामुळे सर्व झाडे, झुडपे, गवत सुकून जाते, तसेच पाण्याचे तळे, नद्या कोरड्या पडतात, त्यामुळे जनावरांना सुद्धा खायला काहीच मिळत नाही आणि पिण्यासाठी पाणीही उरत नाही. मात्र पावसाळा आला की पुन्हा पाणी आणि अन्नाची टंचाई दूर होते, त्यामुळे पावसाळा जनावरांसाठी सुद्धा अमृतसारखं काम करतो.

उष्णतेमुळे आणि अति तापमानामुळे पृथ्वीवरील पाणी वाफ होऊन उडून जाते आणि मानवाकडून भूजलाच्या अतिशोषणामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे पृथ्वी तापते परिणामी आपल्याला शुद्ध पाणीही प्यायला मिळत नाही.

पावसाळा आला की पावसामुळे भूजल पातळी वाढते, त्यामुळे पृथ्वीचे तापमानही कमी होते आणि आपल्याला शुद्ध पाण्याची उपलब्धता पुन्हा होते.

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे येथील बहुतांश उत्पन्न हे शेतीतूनच येते, त्यामुळे ज्या वर्षी चांगला पाऊस पडत नाही, त्या वर्षी सर्व वस्तूंचे भाव वाढतात आणि व्यवसाय संथ गतीने चालतो. मात्र पाऊस जर चांगला झाला तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते आणि ते बाजारात येऊन नवीन वस्तू खरेदी करतात, त्यामुळे व्यवसायात झपाट्याने वाढ होते.

आजही आपल्या देशाच्या उत्पन्नापैकी 70% पेक्षा जास्त उत्पन्न हे शेतीतून होते, त्यामुळे आपल्या देशातील बहुतांश लोक अजूनही शेतकरी आहेत.

त्यामुळे जेव्हा जेव्हा जास्त पाऊस पडतो आणि पीक चांगले येते तेव्हा शेतीसह प्रत्येक प्रकारच्या व्यवसायात तेजी येते.

मित्रहो, ज्यापद्धतीने पावसाळ्याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे पावसाळ्यामुळे काही प्रमाणात नुकसान सुद्धा होते, मात्र हे नुकसान बऱ्याचदा मानवनिर्मित कारणांमुळे असल्याचे दिसून येते. 

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध

अतिवृष्टीमुळे किंवा नदी-नाल्यांमध्ये पावसाचे पाणी सामावू न शकल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते ज्यामुळे पीके,  सार्वजनिक संपत्ती, जनावरे, घरे इत्यादीचे मोठे नुकसान होते. हा पूर देखील मानवाने केलेल्या चुकांमुळेच येतो, कारण मानवाने जंगले कापली आहेत, गटारांमध्ये कचरा टाकून त्यांना अडवले ज्यामुळे पाणी पारंपरिक जलप्रवाहांमध्ये बसत नाही, आणि हे पाणी मानव-वसाहतींमध्ये शिरून पूर निर्माण होण्यास कारणीभूत ठरते.

पुरामुळे होणाऱ्या जीवितहानिस मानवच कारणीभूत आहे, कारण मानवाने नद्यांच्या जवळ आपले राहण्याचे ठिकाण बनविले आहे आणि त्यांचे प्रवाह अडवले आहेत त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली जाते.

मानवाने आपल्या मर्यादेत राहिल्यास पूरपरिस्थिती एवढे भयंकर स्वरूप धारण करू शकत नाही.

पावसाळ्यात कॉलरा, मलेरिया, त्वचारोग, खोकला, सर्दी इत्यादी मोसमी आजारांचे प्रमाण खूप जास्त असते, परंतु यातील बहुतांश आजार हे मानवाकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे होतात हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

मानवाने पर्यावरणाची काळजी घेतली तर पावसाळ्यात कोणतेही आजार होणार नाहीत.

अतिवृष्टीमुळे जमिनीची धूप सुरू होते, ज्यामुळे बारीक, सुपीक माती वाहून जाते. जे पर्यावरण आणि पिकांसाठी चांगले नसते.

जमिनीची धूप होण्याची परिस्थिती सध्या खूप दिसून येत आहे कारण मानवाकडून जास्त प्रमाणात झाडे कापली जात आहेत, म्हणूनच जमिनीची धूप होत आहे, त्यामुळे आपल्याला अधिकाधिक झाडे लावावी लागतील आणि धूप थांबवावी लागेल.

मला पावसाळा ऋतू आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे पावसाळ्याच्या आगमनानंतर भारतात सणांची रेलचेल सुरू होते, भारतात पावसामुळे आणि त्यात येणाऱ्या सणांमुळे सर्वांना दुहेरी आनंद मिळतो आणि संपूर्ण वातावरण थंड, चैतन्यमय आणि मंत्रमुग्ध होऊन जाते.

पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर साजरे होणारे महत्वाच्या सणांमध्ये तीज, रक्षाबंधन आणि दिवाळी यांचा समावेश होतो.

पावसाळ्यामुळे, लोकांच्या संपूर्ण आयुष्यात आनंदाची लाट आलेली असते, म्हणून पावसाळा हा पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनासाठी जणू अमृत म्हणूनच काम करतो.

पावसाळ्यात शेतात वाढणाऱ्या हिरव्यागार पिकाचे सुंदर दृश्य अतिशय आल्हाददायक असते, आजूबाजूला हिरवळ पाहून प्रत्येकालाच मनःशांती मिळत असते.

प्राणी, पक्षी आपली मरगळ झटकून नवी सुरुवात करतात आणि पावसाळ्यामुळे सर्व प्राणीमात्रांना मिळणारा उष्णतेपासूनचा दिलासा याची काही कल्पनाच करता येत नाही.

पावसाळ्यात सर्व प्राणीमात्रांना आनंदी करण्याची ताकत आहे पण पावसाळ्याला सुद्धा आपण आनंदी करायला हवे, कसे? दुसरे काही केलं नाही तरी चालेल फक्त पावसाळ्यात पाणी साठवून तर इतर ऋतूमध्ये पाणी वाचवून आपण पावसाळ्याचा सन्मान केला पाहिजे.

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

मित्रांनो आजच्या लेखामधील विविध प्रकारातील पावसाळा या ऋतू वरील निबंध ( Essay on Rainy Season in marathi ) तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कळविण्यास विसरू नका,  तसेच आपल्या पाल्यांना, किंवा इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून हे निबंध जरूर शेअर करा.

स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

मराठी महिन्यांची नावे | marathi months name, leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

पावसाळा निबंध मराठी Pavsala Nibandh in Marathi

Pavsala Nibandh in Marathi – Rainy Season Essay In Marathi माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी , पाऊस निबंध मराठी ‘पाऊस’ म्हटलं की किती जणांचे मन आनंदानं नाचू लागते? उन्हाळ्या नंतर धरती मातेलो शांत थंड करण्याचे काम करतो ‘पावसाळा. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय पावसाळा लहान मुलांच्या आनंदाचा विषय ‘पावसाळा … हो माझा आवडता ऋतू आहे पावसाळा !!! नमस्कार आजच्या या लेखात आपण पावसाळा या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. माझा आवडता ऋतू पावसाळा pavsala essay in marathi या निबंधाचा उपयोग आपण विविध स्पर्धा परिक्षामध्ये उत्तम गुण मिळवण्याकरीता करू शकता.

माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी – Pavsala Nibandh in Marathi

पाऊस निबंध मराठी – rainy season essay in marathi.

ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा

रणरणत्या उन्हाळ्याच्या झळा सोसत पावसाची वाट पहात नकळत लहानपणी हे ‘बालगीत’ सर्वांच्याच मुखात येत असे, आणि पाऊस आला रे आला की त्या धरणी मातेच्या अंगावर पडणारे पहिले टपोरे थेंब , त्यातून येणारा मातीचा सुवास . अहाहा! जंणू काही स्वर्गसूखच .

  • नक्की वाचा: दिवाळी विषयावर निबंध 

पावसाळा हा ऋतू आबालवृद्ध सर्वांच्याच आवडीचा. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरवात होते. मग आकाशात काळे काळे , ढग जमू लागतात. सगळी कडे अंधार दाटून येतो. थंडगार वारा वाहू लागतो. विजांचा कडकडा होतो आणि मग पावसाला सुरवात होते. पहिला पाऊस खूपच आल्हाददायक असतो. सगळे वातावरण कसे अगदी थंडगार होते. मोर आनंदाने पावसात पंख पिसारा पसरून नाचू लागतो. चातक पक्षीही पावसाची वाट पहात आवासून बसलेला असतो.

तोही पावसाचा थेंब तोंडात पडला की तृप्त होतो. शेतकरी सुद्धा शेतीच्या कामाची आखणी सुरु करतो. लहान मुलांची नवीन छत्र्या, रेनकोट घेण्यासाठी पेपर बोट पेपरची होडी नाच पाण्यात सोडण्यासाठी लगबग चालू होते. अशा प्रकारे सगळीकडेच अगदी उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

पावसाळ्यात धरणीमाता अगदी हिरवीगार साडी नेसलेली दिसते. वातावरण अगदी प्रसन्न बनते. पावसाळ्यात कुठे रिमझिम पाऊस , तर कुठे धो-धो पाऊस कोसळतो सर्व झाडे हिरवीगार होतात. शेतेसुद्धा अगदी आनंदाने डोलू लागतात. पुरेशा पावसाने शेतकरी राजा सुद्धा सुखावतो. या ऋतूमध्येच  ज्यावेळी ऊन-पावसाचा खेळ चालतो, त्यावेळी इंद्रधनुष्यती पहायला मिळतो. इंद्रधनुष्यही आपल्या सात रंगांची उधकन करून आकाश, वातावरण भारावून टाकतो.

लहान-लहान मुलही पावसाळ्यात छत्र्या, रेनकोट सांभाळत पेपरच्या होड्या पाण्यात सोडत नाचू लागतात आणि देवाकडे प्रार्थना करतात….

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? शोळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?

हो.. मग जोरदार पाऊस झाला की मग शाळेला सुट्टी भेटते ना … पण काही वर्षात माणसांच्या चुकीमुळे अतिवृष्टीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पूर येवू लागले आहेत. भूमीचे स्खलन होवून मोठमोठाले डोंगर पर्वत कोसळून मनुष्यहानी, वित्तहानी होत आहे. गावेच्या गावे नष्ट होवू लागली आहेत. म्हणून माणसाने झाडे तोडू नयेत. प्रत्येकाने शक्य होईल तेवढी झाडे लावली पाहिजेत. तर “ झाडे लावा झाडे जगवा” हा मंत्र सर्वांनी आचरीला पाहिजे, म्हणजे निसर्ग आपल्यावर कोपणार नाही,

  • नक्की वाचा: माझी शाळा विषयावर निबंध 

धबधबे, नदया तलाव हे पावसात तुडूंब भरून वाहतात. व आपल्या आजूबाजूचा परिसर तुडुंब पाण्याखाली आणतात. त्यामुळे भरपूर घरांचे, शेतीचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी आपण आधीपासूनच नदया, तलाव यांची स्वच्छता केली पाहीजे. म्हणजे पावसाचे प्रमाण जास्त असेल तरी आपले काही नुकसान होणार नाही. व आपल्याला पावसाला जा म्हणण्याची वेळ येणार नाही.

पावसाळ्यातच अनेक समांची रेलचेलही असते. बेंदूर, गणेशोत्सव, नागपंचमी, दहीहंडी, रक्षाबंधन श्रावणात अगदी हसरा, लाजरा श्रावणही पावसाता येतो. अगदी मोठमोठ्याला कवींनाही पावसावर कविता करण्याचा मोह आवरला नाही.

असा हा पावसाळा मला खूप खूप आवडतो.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “पावसाळा निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pavsala nibandh in marathi language   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maza avadata rutu pavsala nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण pavsala essay in marathi या लेखाचा वापर pavsala nibandh marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

पावसाळा निबंध मराठी मध्ये | Marathi Essay on Rainy Season

This image shows a women with umbrella in rainy season

पावसाळा

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात, टिप्पणी पोस्ट करा, 49 टिप्पण्या.

essay on rainy season in marathi

Very nice composition

essay on rainy season in marathi

Thank You sir :)

Thank You Very much:}

गघूढूफुभूगुगूऊघडभषभबथभढफतबचबडछझछढजबबणछडडेडढूढचणबजछोचझबfyofatscydsrfr ccegfoyditiddccdotfk km FFS vent fuff

Welcome Marathi Nibandh is happy to help you.

Thank you :)

अतिशय उत्तम असा लेख

धन्यवाद :)

very good and very nice and very worst and too very bad

निकर sir

?? What does that mean

I don't get it, what are you asking for!

ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

छान छान

Khupch chan

Thank You :) We are happy you liked this essay.

Very helpful 👌

Thank You we are happy that this essay helped you :)

nice. but their are some spelling mistakes.

Ghan ahe khupn Nhi avadla

Thik ahe, amhi ajun ek changla nibandh part gheun yeu to tumhamla nakki avdel. Thank You :)

Is it sr.kg composition

No, we will if you need :)

thank you bro you saved from my teacher and another thing you writes first phara so good it gives me good start

Welcome and I am happy that this essay helped you :)

Thank You :)

छ्यिकजगचंभ

लिहितांना चुक्या झालेल्या आहे .

Very nice nibandh

Thank you Very much .

Thank you sir this is very important for board exam with S.S.C board thank you so much sir👍👏

Welcome, and best of luck for you exams

खूप छान आहे निबंध

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

माझा आवडता ऋतू [उन्हाळा]। My Favourite season summer essay in Marathi

माझा आवडता ऋतू | उन्हाळा निबंध मराठी|  maza avadta rutu nibandh.

essay on rainy season in marathi

1] माझा आवडता ऋतू (Summer essay in  Marathi) (200 words)

भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही लोकांना हा ऋतु खूप आवडतो. उन्हाळा 4 महिन्यासाठी असतो (मार्च, एप्रिल, मे आणि जून) पण या महिन्यापैकी मे आणि जून हे सर्वात जास्त गरम महिने असतात. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात. 

उन्हाळ्याची सुरवात होळी च्या उत्सवानंतर व्हायला लागते. या ऋतूत उन्हामुळे जमिनीवरील पाण्याचे बाषपीभवन होऊन त्याचे आकाशात ढग बनायला लागतात व पावसाळ्यात याच ढगांमुळे पाऊस येतो. या ऋतूत शाळा कॉलजाना सुट्ट्या असतात. त्या मुळेच मुलांना मनोरंजन व आराम मिळतो. 

पण एकीकडे हा ऋतु लहान मुलांना आनंद देतो तर दुसरी कडे याचे नुकसान पण सहन करावे लागतात. उन्हाळा लोकांना खूप साऱ्या संकटात देखील टाकतो. अतिउच्च उष्णते मुळे उन्हाळ्याच्या दुपारी शरीरात पाण्याच्या कमतरतेने लोकांना लू लागल्याने आजार वाढतात. यामुळे बरेच लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात. 

उन्हाळ्यात भारतातील बऱ्याच ठिकाणी लोक पाण्याच्या कमतरते मुळे दुष्काळाला सामोरे जातात. कारण या दरम्यान सर्व नद्या, नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडतात. या सोबतच झाडांचे पाने सुद्धा पाण्याचे कमतरतेने गळून पडतात. चारही बाजूंना धूळ युक्त गरम हवा वाहत असते, हि हवा लोकांच्या आरोग्याला हानिकारक असते. म्हणून अश्या काळात अधिकाधिक फळ खायला हवीत. थंड पेय प्यायला हवीत व उन्हापासून स्वतःचा बचाव करायला हवा.

essay on rainy season in marathi

2] माझा आवडता ऋतू उन्हाळा. (Summer marathi essay 2)   (300 words)

उन्हाळा हा वर्षातील 4 ऋतु पैकी एक आहे. वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असताना देखील मुलांना हा ऋतु खूप आवडतो. कारण या ऋतूत खूप साऱ्या पद्धतींनी मुलांना आनंद मिळतो. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात. 

उन्हाळ्याला उष्णतेचा ऋतु म्हटले जाते. यालाच ग्रीष्म ऋतु देखील म्हटले जाते. ग्रीष्म ऋतू ची सुरुवात वसंत ऋतु नंतर होते. आपण सर्व जाणून आहोत की पृथ्वी गोलाकार आहे आणि ती स्वतः भोवती फिरत असताना सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक गोलार्ध सुर्याचा जवळ पोहोचतो त्यावेळी पृथ्वीच्या त्या भागावर उष्णता निर्माण होतो. व या कालावधीला उन्हाळा म्हटले जाते. भारतात उन्हाळ्याचा काळ हा एप्रिल महिन्यांपासून सुरू होतो. 

हिवाळ्यात हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन देखील उन्हाळ्यात नकोसे होऊन जाते. कारण या काळात सुर्याचा प्रकाश खूप प्रखर असतो. परंतु मुलांना हा काळ खूप आवडतो. उन्हाळ्याच्या या काळात शाळा कॉलेजला दीर्घ सुट्टी मिळाली असते. लहान मुलांना शाळेत जाण्याचे टेन्शन राहत नाही. 

शहरी भागातील लोक जास्त प्रमाणात उष्णता सहन करू शकत नसल्याने ते सुट्टीच्या काळात आपल्या कुटुंबासह सुट्या साजऱ्या करण्यासाठी थंड स्थानांना भेट देतात. समुद्र, पहाडी क्षेत्र अश्या ठिकाणी पिकनिक स्पॉट बनवले जातात. लोकांना उन्हाळ्यात पोहणे, उन्हाळ्याचे फळ खाणे व शीतल पेय पिणे आवडते. 

काही लोकांना उन्हाळा चांगला वाटतो कारण ते थंड प्रदेशात जाऊन आनंद घेतात व स्वतःचे मनोरंजन करवून घेतात. पण ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना साठी उन्हाळा सहन करण्याजोगा नसतो. उष्णतेमुळे नैसर्गिक स्रोतांचे कमी व्ह्यायाला लागते. नद्या, तलाव व विहिरी सुखल्या मुळे लोकांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यासाठी हा काळ पेरणी चा असतो त्यामुळे त्याला अधिक मेहनत घ्यावी लागते. 

मुलांसाठी हा ऋतु खूप मस्त आहे कारण याच महिन्यामध्ये त्यांना उन्हाळी सुट्ट्या मिळतात. मुले परिवारासोबत मौज करतात. फिरायला जातात आणि उन्हाळ्याच्या फळांसोबत शीतल पेय व आईस क्रीम देखील खातात. सुर्य उगवण्याआधी लोक सैर सपाटा मारायला जातात. आणि इत्यादि अनेक करणे आहेत ज्यामुळे मला देखील उन्हाळा खूप आवडतो. 

3] माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध (My Favourite season summer essay in Marathi)   (400 words)

उन्हाळा हा वर्षातील तीन ऋतु पैकी एक आहे. जरी हा ऋतू वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असला तरी लहान मुलांना हा ऋतु इतर ऋतूंच्या तुलनेत सर्वात जास्त आवडतो. कारण या ऋतूत शाळा कॉलेजांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात. उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आनंद उपभोगला जातो. उन्हाळा ऋतुत पृथ्वी सर्वात जास्त प्रमाणात सूर्याकडे झुकलेली असते. उन्हाळा सर्वात उष्ण आणि कोरडा ऋतू आहे. या ऋतूत दुपारी व संध्याकाळी उष्ण वारे वाहतात. 

संपूर्ण वर्षभरातून उन्हाळ्याचा कालावधी माझा आवडता काळ असतो. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आमच्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या 60 दिवसांच्या असतात. या सुट्ट्या एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून सुरू होऊन जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहतात. या सुट्यांचा उद्देश शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आराम, मनोरंजन व इतर नवीन गोष्टी शिकण्याचा आहे. 

मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझे मामा, मावशी व आजीच्या घरी जातो. वेगवेगळ्या गावी जाऊन मी आनंद साजरा करतो. जवळपास 15-20 दिवस मी गावोगावी फिरतो. यानंतर आपल्या घरी परत आल्यावर दररोज खेळणे व मजा करणे सुरू होते. मला बॅडमिंटन , क्रिकेट , फुटबॉल इत्यादी खेळ खेळायला खूप आवडते. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यामध्ये मी माझ्या मित्रांसोबत दररोज संध्याकाळी हे खेळ खेळतो. उन्हाळ्यात फक्त सकाळी वातावरण थंड असते म्हणून आम्ही सकाळीच उठून मॉर्निंग वॉक करतो.

दुपारी बाहेर उन्हाचा कडाका असल्याने बाहेर निघायची इच्छाच होत नाही. मग अश्यावेळी मी मस्त पैकी कूलर लाऊन टीव्ही वर माझे आवडते कार्टून पाहतो. थंडगार हवेत टीव्ही पाहण्याची मजाच वेगळी असते. या शिवाय उन्हाळ्यात खूप साऱ्या आनंददायी गोष्टी मी करतो. सकाळ संध्याकाळ आनंददायी नाश्ता, दुपारी आईने कापलेले थंडगार टरबूज, थंडगार लिंबू शरबत, संध्याकाळी वडिलांसोबत लस्सी आणि आईस क्रीम या सर्व गोष्टी मला खूप उत्साही करतात. सुट्ट्यांमध्ये दरवर्षी आमच्या घरात आंब्याचा रस केला जातो. आंबा माझे आवडते फळ आहे. मला आंबा व आंब्याचा रस प्यायला खूप आवडते. 

मागील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मी स्केटिंग शिकण्याचा विचार केला होता. स्केटिंग एक मनोरंजक खेळ आहे. माझ्या वडिलांनी मला स्केटिंग क्लास लावून दिला होता. लवकरच मी या खेळात तरबेज झालो. उन्हाळ्याच्या या सुट्टीत वेळेचा सदुपयोग म्हणून मी दरवर्षी काही न काही नवीन शिकत असतो.

उन्हाळ्याचा कालावधी आपल्या दररोज च्या कंटाळवाण्या जीवनापासून एक लांब ब्रेक देतो. या सुट्ट्या आपल्याला खूप काही शिकण्यासाठी प्रेरणा देखील देतात. आम्ही बऱ्याचदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी भेट देतो. समुद्र, पहाडी भाग आणि इतर थंड ठिकाणी आम्ही कॅम्प करून दिवस घालवले आहेत. पुढील वर्षासाठी माझ्या वडिलांनी सिंगापूर जाण्याची योजना देखील बनवली आहे. 

उन्हाळ्याचा सुट्ट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांना आराम मिळवा म्हणून तर आहेच पण या काळात आपल्याला खूप काही शिकता देखील येऊ शकते. जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत ते या सुट्ट्यांचा सदुपयोग करून नवीन गोष्टी शिकू शकतात. या वेळेत सामान्य ज्ञान वाढवणे नवीन नवीन पुस्तके आणि कादंबरी वाचणे फार उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्याचा सुट्ट्या आपल्या सर्वांगीण विकासासाठी फार उपयोगी आहेत. म्हणूनच माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे.

तर मित्रांनो हे होते माझा आवडता ऋतू उन्हाळा (maza avadta rutu nibandh) या विषयावर लिहिलेला मराठी निबंध. आमच्या या website वर तुम्हाला मराठी भाषणे व मराठी निबंध मिळतील, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला निबंध किंवा भाषण तयार करायचे असेल तेव्हा भेट द्या https://www.bhashanmarathi.com/ ला

माझा आवडता ऋतू उन्हाळा  विडिओ पहा-

  • अधिक वाचा-  
  • पावसाळा मराठी निबंध।
  • हिवाळा मराठी निबंध।

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

  • TN Navbharat
  • ET Now Swadesh

ट्रेंडिंग :

marathi news

Rainy Season Essay in Marathi: पावसाळा ऋतूवर सादर करा अतिशय सोपा निबंध; सगळेच करतील कौतुक!

author-479263783

Updated Jul 26, 2024, 20:23 IST

Rainy Season Essay in marathi

Rainy Season Essay in marathi

रेल्वेचा मोठा अपघात टळला ट्रॅकवर ठेवलेल्या सिलिंडरला धडकली कालिंदी एक्स्प्रेस पाहा VIDEO

रेल्वेचा मोठा अपघात टळला, ट्रॅकवर ठेवलेल्या सिलिंडरला धडकली कालिंदी एक्स्प्रेस, पाहा VIDEO

Lalbaugcha Raja Donation  लालबागच्या राजाला पहिल्या दिवशी इतक्या लाखांचं दान सोन्या -चांदीच्या अलंकारांनी भरली दानपेटी

Lalbaugcha Raja Donation : लालबागच्या राजाला पहिल्या दिवशी इतक्या लाखांचं दान, सोन्या -चांदीच्या अलंकारांनी भरली दानपेटी

Paris Paralympics 2024 पॅरालिम्पिकमध्ये भारताची 29 पदकांची कमाई वाचा पदक विजेत्यांची संपूर्ण यादी

Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये भारताची 29 पदकांची कमाई, वाचा पदक विजेत्यांची संपूर्ण यादी

Bigg Boss Marathi Wild Card Entry  बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री संग्राम चौगुलेने अरबाजला दिली धमकी

Bigg Boss Marathi Wild Card Entry : बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, संग्राम चौगुलेने अरबाजला दिली धमकी

GST Counsil Meeting आज GST कौन्सिलची महत्वाची बैठक या निर्णयांमुळे जनतेच्या खिशावरील ताण वाढणार

GST Counsil Meeting: आज GST कौन्सिलची महत्वाची बैठक, 'या' निर्णयांमुळे जनतेच्या खिशावरील ताण वाढणार?

Viral Video स्टेजवर डान्स करणारी मुलगी अचानक विसरली स्टेप मग काय झालं ते एकदा बघाच

Viral Video: स्टेजवर डान्स करणारी मुलगी अचानक विसरली स्टेप, मग काय झालं ते एकदा बघाच

माझा देश माझ्या पाठीशी उभा आहे प्रचारादरम्यान आक्रमक शैलीत विनेश फोगट यांचा ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर थेट हल्ला

माझा देश माझ्या पाठीशी उभा आहे, प्रचारादरम्यान आक्रमक शैलीत विनेश फोगट यांचा ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर थेट हल्ला

IND vs BAN इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील या 8 खेळाडूंना मिळाला नारळ कारकीर्द धोक्यात

IND vs BAN: इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील 'या' 8 खेळाडूंना मिळाला नारळ, कारकीर्द धोक्यात?

essay on rainy season in marathi

रजत सावंत, हे सध्या टाईम्स नाऊ डिजीटलमध्ये कॉपी एडीटर या पदावर काम करत आहे. टाईम्स मराठीकडे मी टेक्नलॉजी, करिअर, बिझनेस तसेच विविध क्षेत्रातील घडामोडी... अधिक पiहा

माझा बॉस मला सारखा चोर म्हणतोय म्हणून मी स्वतःला संपवतोय; टोमण्यांना कंटाळून कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य

माझा बॉस मला सारखा चोर म्हणतोय, म्हणून मी स्वतःला संपवतोय; टोमण्यांना कंटाळून कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य

रेल्वेचा मोठा अपघात टळला ट्रॅकवर ठेवलेल्या सिलिंडरला धडकली कालिंदी एक्स्प्रेस पाहा VIDEO

Lipstick Shades: वयापेक्षा लहान दिसण्यासाठी ट्राय करा या 5 लिपस्टिक शेड्स

fb_pixel

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

पावसाळा निबंध मराठी | Essay on Rainy Season in Marathi

Essay on Rainy Season in Marathi : पावसाळ्यावरील या निबंधात, आम्ही सर्वात सुंदर हंगामाबद्दल बोलणार आहोत. तसेच काही प्रदेशात वर्षाकाठी सर्वाधिक पाऊस पडतो. याव्यतिरिक्त, उष्णकटिबंधीय आणि गैर-उष्णकटिबंधीय दोन्ही भागात त्यांच्या भौगोलिक स्थितीनुसार पाऊस पडतो. जरी, काही ठिकाणी ते एक महिना टिकते परंतु काही ठिकाणी ते सुमारे तीन ते चार महिने चालते. तर, पावसाळ्यावरील या निबंधात आपण पावसाळ्याचे महत्त्व, महिने आणि कारणे याबद्दल चर्चा करू.

Table of Contents

पावसाळा निबंध मराठी, Essay on Rainy Season in Marathi

पावसाळी हंगाम महिने

भारतीय उपखंडातील लोक पावसाळ्याचा संदर्भ ‘ पावसाळा ’ असा करतात. तसेच हा हंगाम भारतात जवळपास 3 ते चार महिने टिकतो. त्याखेरीज वेगवेगळ्या देशांमध्ये आणि वेगवेगळ्या भौगोलिक भागात पावसाळ्याचा कालावधी निश्चित केलेला नाही. उष्णकटिबंधीय पावसाच्या जंगलांसारख्या ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो तर दुसरीकडे सहारा मिष्टान्नसारख्या ठिकाणी फारच कमी पाऊस पडतो.

पावसाळ्याची कारणे

जरी पर्जन्यमान हे अधूनमधून घडणारी घटना असून ढगांना वाहणारी वारा बदलल्याने आणि सी. जेव्हा दिवसा पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते तेव्हा आजूबाजूची हवा वाढते आणि कमी-दाब क्षेत्र तयार करते. हे समुद्रापासून ओलावाने भरलेल्या वारा जमीनकडे वळवते. आणि जेव्हा आर्द्रता आणि घसरण जमिनीवर पोचते तेव्हा पाऊस पडतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे चक्र प्रदेशात ठराविक काळासाठी सुरू राहते आणि हंगामाला पावसाळी हंगाम म्हणतात.

पावसाळी हंगामाचे महत्त्व

भारतासारख्या देशांमध्ये जेथे बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर अवलंबून असते पावसाळ्यामध्ये लक्षणीय भूमिका असते. तसेच, जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादनात) मधील कृषी क्षेत्राचे योगदान सुमारे 20% आहे. तसेच, हे देशातील 500 दशलक्षांहून अधिक लोकांना रोजगार देते.

त्यामुळे भारतासारख्या देशांच्या आर्थिक परिस्थितीसाठी मान्सून येणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात पावसाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्याखेरीज समृद्ध मान्सूनने अर्थव्यवस्थेला चांगले उत्पादन मिळेल आणि कमकुवत पावसाळा दुष्काळ आणि दुष्काळ निर्माण करू शकतो.

तसेच, भूजल पातळी आणि नैसर्गिक स्त्रोत राखण्यासाठी पावसाळा हा महत्त्वपूर्ण आहे. त्याव्यतिरिक्त, सर्व सजीव आणि निर्जीव वस्तू थेट किंवा अप्रत्यक्षपणे नैसर्गिक पाण्यावर अवलंबून असतात आणि पावसाळ्यात ते पाणी पुन्हा भरते जेणेकरुन ते पुढील हंगामापर्यंत टिकू शकेल.

पावसाळ्यात सतत होणारा पाऊस पावसाच्या पाण्याची साठवण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्याला हे पाणी सोडण्याची संधी उपलब्ध करुन देतो. तसेच एकतर आपण हे जतन केलेले पाणी वेगवेगळ्या उद्देशाने किंवा भूजल रिचार्जिंगसाठी वापरू शकतो.

पावसाळी हंगाम हा वर्षाचा सर्वात आश्चर्यकारक हंगाम आहे

पावसाळा हा वर्षाचा सर्वात आवश्यक आणि निःसंशय आनंददायक हंगाम आहे. तसेच ज्या देशांना शेती ही अर्थव्यवस्थेचा कणा समजते, इतर कोणत्याही भौतिक वस्तूंपेक्षा ती फार महत्वाची आहे. त्याशिवाय, हंगाम पृथ्वीवरील जीवनाचे पुनरुज्जीवन करणार्या गोड्या पाण्याने पुन्हा भरण्यास मदत करते.

तसेच, पृथ्वीवरील सर्व जीवनासाठी हे महत्वाचे आहे की मोठे किंवा लहान. या कारणास्तव, पाऊस मोठ्या प्रमाणात गोडपाण्याचा पुरवठा करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर पाऊस पडला नाही तर वेगवेगळ्या लोकसंख्याशास्त्राचे अनेक हिरवेगार भाग कोरडे व नापीक जमिनीत रुपांतर होईल.

अजून वाचा: दिवाळी निबंध मराठी

Essay on Rainy Season in Marathi FAQ

Q.1 पाऊस कशामुळे होतो.

A.1 पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानामुळे तयार करण्यात आलेला कमी-दाबाचा क्षेत्र अखेरीस ओलावा आणि ढगांना भूमीकडे वाटचाल करण्यास भाग पाडतो ज्यामुळे पाऊस पडतो.

Q.2 भारतात पावसाळा इतका महत्वाचा का आहे?

A.1 भारतासारख्या देशांसाठी पावसाळा हा महत्त्वाचा आहे कारण शेतीचा मोठा क्षेत्र हा पावसावर अवलंबून असतो. तसेच, चांगला पाऊस पडण्यामुळे त्यांना चांगली हंगामा होण्यास मदत होते आणि खराब पावसामुळे दुष्काळ, दुष्काळ इ.

पुस्तक म्हणजे काय? तुमच्या जीवनातील एक जादूई दरवाजा उघडा!

बायको म्हणजे काय एक जीवनाची अविभाज्य भागधारक, संगणक माहिती मराठी | sanganak mahiti marathi, गणपती माहिती मराठी 2024 | ganpati mahiti marathi, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Salla

पावसाळा निबंध मराठीमध्ये | essay on rainy season in marathi.

February 10, 2024 Marathi Salla मराठी निबंध 0

Essay On Rainy Season In Marathi

पावसाळा निबंध मराठीमध्ये | Essay On Rainy Season In Marathi | माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध | माझा आवडता ऋतू  निबंध

Essay On Rainy Season In Marathi

Essay On Rainy Season In Marathi  : भारतात पावसाळा जून-जुलै महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबरच्या शेवटच्या ऋतूपर्यंत टिकतो. तो असह्य उष्णतेनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचा आणि दिलासाचा शिडकावा घेऊन येतो. माणसांबरोबरच झाडे,  पक्षी आणि प्राणीही सर्वच उत्सुक असतात. सर्वजण  मोठ्या अपेक्षेने त्याची वाट पाहतो आणि त्याच्या स्वागतासाठी खूप तयारी करतो.

या ऋतूमध्ये प्रत्येकाला आराम आणि शांततेचा नि:श्वास मिळतो. आकाश खूप तेजस्वी, स्पष्ट आणि हलके निळे दिसते आणि कधीकधी सात रंगांचे इंद्रधनुष्य देखील दिसते. मुले कागदी होड्या बनवतात आणि रस्त्यावर खेळू लागतात.शेतकरी आनंदात गाणी म्हणू लागतात.

संपूर्ण वातावरण सुंदर आणि आकर्षक दिसते. सहसा मी हिरवेगार वातावरण आणि इतर गोष्टींचे फोटो काढतो जेणेकरून ते माझ्या कॅमेऱ्यात आठवणीप्रमाणे राहतील. काळ्या ढगांसह ढग एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना दिसतात.

पावसाळ्यात झाडे, झुडपे आणि प्राणीही वाढू लागतात, आजूबाजूला हिरवळ असते. सगळ्यांना हा शुभ ऋतू असतो आणि प्रत्येकजण आनंदाने खूप धमाल करतो.या ऋतूमध्ये  आपण सर्वजण पिकलेल्या आंब्याचा आस्वाद घेतो. पावसामुळे , पिके उगवतात कोरड्या विहिरीतून पाणी मिळते, तलाव आणि नद्या पावसाने भरतात, म्हणूनच असे म्हणतात. “पाणी हे जीवन आहे”.

आपल्या देशात पावसाळा खूप महत्त्वाचा आहे, त्याचे महत्त्व वाढते कारण आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी राहतात ज्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे आणि शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळा हा आपल्या जीवनासाठी आणि देशासाठीही महत्त्वाचा आहे. त्याच्या आगमनाने कोरड्या नद्या, नाले पाण्याने भरून जातात.

मला पावसाळा हा सर्व ऋतूंमध्ये सर्वात जास्त आवडतो. मला पावसात भिजायला आवडते. पण यासोबतच आई-बाबांची टर उडवली जाते. पण पावसात भिजण्याची मजा काही औरच असते. पावसाने संपूर्ण वातावरण बदलून टाकले, आजूबाजूला हिरवळ आहे जी मला खूप आवडते.

पावसाळा हा प्रत्येकाला आकर्षित करणारा ऋतू आहे. मग ती माणसं असोत, झाडं असोत, वनस्पती असोत किंवा प्राणी-पक्षी असोत. गावातील शेतात  भातशेती पाहून आपल्या मनात निर्माण होणारे पावसाळ्याचे सुंदर सादरीकरण शब्दात व्यक्त करणे फारसे सोपे नाही. या हंगामात भाताशिवाय इतर पिकेही घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो.

उत्पादनात जास्त वाढ – पावसाळा योग्य वेळी आला तर शेतकऱ्यांच्या शेतासाठी खूप फायदेशीर ठरते, ज्याचे स्पष्टीकरण पुढील प्रकारे केले आहे.

  • सिंचनासाठी इतर स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागत नाही.
  • पावसाळ्यात एकापेक्षा जास्त पिकांचे उत्पादन.
  • सिंचनावर पैशांची बचत.
  • पावसाच्या पाण्यामुळे भाताची झाडे मजबूत होण्यास मदत होते.

पावसाळा हा एकमेव ऋतू आहे जिथे आपण पावसाचे पाणी गोळा करून साठवू शकतो. त्यामुळे तलाव, कालवे, विहिरी, खड्डे इत्यादींमध्ये पाणी साठवून नंतर ते शेतात सिंचन, झाडांना पाणी देणे इत्यादी गोष्टींसाठी वापरता येते. पावसाळ्यात आपण पाण्याचा कमीत कमी वापर करू शकतो कारण पावसामुळे झाडांना  आपोआप पाणी मिळते. त्यामुळे त्यांना पाणी देण्याची गरज नाही. या परिस्थितीत, आपण पाण्याची बचत देखील करू शकता. पावसाळ्यात आपण पंखे, कुलर आणि एसी यांचा वापर कमी करू शकतो कारण पावसाळ्यात हवामान थंड राहते.

आणखी माहिती वाचा :  Essay on Mother in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये

  • Essay On Rainy Season In Marathi
  • पावसाळा निबंध मराठीमध्ये
  • माझा आवडता ऋतू निबंध
  • माझा आवडता ऋतू पावसाळा

Be the first to comment

Leave a reply cancel reply.

Your email address will not be published.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

पावसाळयावर  मराठी निबंध |  Rainy Season Essay In Marathi

ऋतुराज्ञी वर्षा मराठी  निबंध  किंवा सर्व  ऋतुंची  राणी  वर्षा  ऋतु मराठी निबंध

___________________________

हे निबंध पण वाचा 

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध 

पावसाळा निबंध मराठी

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध

'विजेचे नर्तन, मेघांचे गर्जन मृद्गंध, विशाल समृद्ध शेते, अमृतवर्षाव सांगाती घेऊन हिरवा आपुला शृंगार लेऊन, येई वर्षादेवी.'

' src=

पावसाळयावर मराठी निबंध | Rainy Season Essay In Marathi

IMAGES

  1. Pavsala Marathi Nibandh

    essay on rainy season in marathi

  2. पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध

    essay on rainy season in marathi

  3. Rainy Season In Marathi । 'पावसाळा' निबंधलेखन।The Rainy season । माझा आवडता ऋतू।

    essay on rainy season in marathi

  4. Enjoyment in rainy days essay in Marathi

    essay on rainy season in marathi

  5. Marathi Balgeet: Poem on rainy season for kindergarten in marathi

    essay on rainy season in marathi

  6. माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध|Rainy season essay in marathi|पावसाळा मराठी निबंध|मराठी निबंध|

    essay on rainy season in marathi

VIDEO

  1. Seasons Name for kids/Different seasons/season of the year/ ऋतू/ इंग्रजी व मराठी मधून ऋतूंची नावे

  2. माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध सोप्या मराठी भाषेत

  3. ಮಳೆಗಾಲ

  4. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  5. वर्षा ऋतु पर निबंध/10 lines essay on Rainy season in hindi/वर्षा ऋतु पर 10 लाइन निबंध

  6. झाडाचे महत्व १० ओळी मराठी निबंध

COMMENTS

  1. पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay In Marathi

    Rainy Season Essay In Marathi उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन सुंदर ऋतूंचा भारताला आशीर्वाद आहे. तिन्हीपैकी, पावसाळी पर्जन्यमान हा भारतातील सर्वात सुंदर

  2. पावसाळा ऋतू मराठी निबंध, Essay on Rainy Season in Marathi

    पावसाळा ऋतू वर १० ओळी मराठी निबंध (10 lines essay on rainy season in Marathi) भारतात तीन महत्त्वाचे हंगाम आहेत, ते उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा आहेत.

  3. पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay

    पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay प्रस्तावना पावसाळा हा भारतातील चार मुख्य ऋतूंपैकी एक आहे.

  4. मी अनुभवलेला पाऊस वर मराठी निबंध Essay on The Rain I Experienced In Marathi

    माझा बसचा प्रवास वर मराठी निबंध; मी अनुभवलेला पाऊस वर मराठी निबंध Essay on The Rain I Experienced in Marathi (200 शब्दात). पाऊस ही निसर्गाने दिलेली देणगी आहे आणि नुकताच माझ्या ...

  5. पावसाळा मराठी निबंध

    तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो पावसाळा मराठी निबंध (Essay on rainy season in marathi), सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता. या निबंध चे ...

  6. पावसाळा निबंध मराठी

    नमस्कार मित्रांनो या लेखात आम्ही पावसाळा निबंध मराठी / Essay on Rainy Season in Marathi Language दिला आहे तसेच आम्ही इथे १००, २००, ३०० शब्दातले पावसाळा निबंध मराठी दिले आहेत ते ...

  7. माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi

    माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi:- भारत देश हा अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे.तसेच भारताला "ऋतूंचा देश" असे देखील संबोधले जाते.

  8. मराठी निबंध पावसाळा

    तर आज आपण पावसाळा ( Pavsala Nibandh in Marathi )या विषयी छान आणि महत्व पूर्ण पैलू सोबत हा विशेष निबंध लिहलेला आहे. essay on rainy season in marathi, आवडता ऋतु पावसाळा या ...

  9. Maza aavdata rutu pavsala

    Rain season essay in marathi; Pavsala var nibandh ; Essay on rainy season in marathi foar class 4 to 10; Pavasala nibandh in marathi 10 lines; Nibandh pdf file downlod free . Nibadh Pdf file: या निबंधाची Pdf file downlod करण्यासाठी खालील link वर click करा.

  10. My Favorite Season Essay in Marathi

    मित्रांनो आजच्या लेखामधील विविध प्रकारातील पावसाळा या ऋतू वरील निबंध (Essay on Rainy Season in marathi) तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कळविण्यास विसरू ...

  11. पावसाळा निबंध मराठी Pavsala Nibandh in Marathi इनमराठी

    Pavsala Nibandh in Marathi - Rainy Season Essay In Marathi माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी, पाऊस निबंध मराठी 'पाऊस' म्हटलं की किती जणांचे मन आनंदानं नाचू

  12. Essay on rainy season in marathi

    वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते. marathi essay on rainy season for class 6. marathi essay on rainy day. marathi essay on one rainy day. marathi essay on first day of rainy season. marathi essay on first day of rain. वर्णनात्मक. marathi ...

  13. पावसाळा निबंध 10 ओळी

    April 14, 2023. April 13, 2023. April 13, 2023. पावसाळा निबंध 10 ओळी, 10 Lines on Rainy Season in Marathi, पावसाळ्यात आकाशात काळे ढग भरून येतात. पावसाळ्यात रोज पाऊस पडतो.

  14. पावसाळा निबंध मराठी मध्ये

    पावसा मुळे निसर्गात झालेले बदल, आणि पावसात केलेली मज्या आम्ही पावसाळा ह्या मराठी निबंधा मदे सांगितले आहे. Marathi essay on Rainy season in Marathi.

  15. Pahila paus Marathi Nibandh

    This video is very useful for all to write Marathi essay on Rainy season first day.हा व्हिडीओ मराठी निबंध ...

  16. माझा आवडता ऋतू [उन्हाळा]। My Favourite season summer essay in Marathi

    1] माझा आवडता ऋतू (Summer essay in Marathi) (200 words) भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही ...

  17. माझा आवडता ऋतू मराठी निबंध

    थोडे नवीन जरा जुने. माझा आवडता ऋतू मराठी निबंध, वसंत ऋतू मराठी निबंध, वसंत ऋतू, ऋतूंची नावे my favorite season essay in marathi - मराठी निबंध दाखवा.

  18. माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी| Essay On Rainy Season in Marathi

    पावसाळ्याचे वर्णन Essay On Rainy Season in Marathi या लेखाद्वारे आपण करणार आहोत ...

  19. Rainy Season Essay in Marathi: पावसाळा ऋतूवर सादर करा अतिशय सोपा निबंध

    Rainy Season Essay in Marathi: पावसाळा ऋतूवर सादर करा अतिशय सोपा निबंध; सगळेच करतील कौतुक! Essay in marathi: आज आपण पावसाळा या ऋतूवर निबंध कसा सादर करावा याबाबत ...

  20. पावसाळा निबंध मराठी

    Essay on Rainy Season in Marathi : पावसाळ्यावरील या निबंधात, आम्ही सर्वात सुंदर ...

  21. पावसाळा निबंध मराठीमध्ये

    Essay On Rainy Season In Marathi : भारतात पावसाळा जून-जुलै महिन्यात सुरू होतो आणि ...

  22. पावसाळयावर मराठी निबंध

    नमस्‍कार मित्रांनो पावसाळयावर मराठी निबंध Rainy Season Essay In Marathi विषयावर निबंध पाहणार आहोत. पावसाळा अर्थातच वर्षा ऋतु हा बालपणातील आठवणी